येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही निवडणूक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न भाजपा करत असून ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी अटीतटीची झुंज देत आहेत. मागील म्हणजे २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व तृणमूल काँग्रेसच्या मतांमध्ये जवळपास १० टक्के मतांचे अंतर होते. भाजपाने ३८ टक्के मते घेतली व जागा ७७ मिळवल्या तर तृणमूलने ४८ टक्के मते...
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहता राज्यपाल ही यंत्रणा पुढे चालू ठेवावी की नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ आता आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले....
आपला पक्ष, राष्ट्रवादी पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे. त्यामुळे त्यांच्या त्या अग्रलेखाला आम्ही किंमत...
लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले...
देशात मंगळवारी राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. पण याची कल्पना कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना होती....
दोन दिवसांपूर्वी काही निमित्ताने मुंबईच्या फोर्ट भागात गेलो होतो. जुन्या बाजारातील पुस्तके पाहताना वेळ कसा गेला ते समजलेच नाही. नंतर आणखी काही खरेदी झाल्यानंतर...
राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा...
खारघर मुक्कामी महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार प्रदान प्रसंगी उष्माघाताने बळी गेल्याच्या घटनेबाबत आयोजक कंपनीवर गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात यावी, असा खळबळजनक अहवाल नवी मुंबई...
आज राष्ट्रवादीत अजित पवारांपासून अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसमध्येही तीच परिस्थिती आहे. मात्र त्यांची गोळाबेरीज जमत नाही म्हणून ते थांबले आहेत, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते...