माय व्हॉईस

जरांगेजी, उपोषणाने दबाव वाढेल; पण तोडगा चर्चेतूनच!

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

ते विधिमंडळात आले...

सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेले ३७० कलम हटवण्याचा विषय असो की उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेतील उपस्थिती, मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दोन्ही...

विश्वगुरूचे वैभव पुन्हा...

विश्वगुरू म्हणून आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी भारत आपला मार्ग आखत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी तरुण नेत्यांना...

सुधा चुरीः लढवय्या...

शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले....

एकनाथ शिंदे विरूद्ध...

सत्तेच्या राजकारणामधील सारीपाटावर कुरघोडी, अप्रत्यक्षपणे शह-काटशहचे मोहरे खेळवले जातात. सध्या राज्याच्या राजकारणात एक मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि दोन उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) यांच्यातील...

महामहिम.. विद्यार्थ्यांची झोपमोड...

खरंतर अत्यन्त व्यथित अंतःकरणाने आज लिहीत आहे. राज्यपालांवर लिहिण्याचे प्रसंग फार कमी येतात. राज्यपाल शपथ घेतात तेव्हा आणि त्यांची राज्यातून बदली होते तेव्हा! मागील...

मुँह खोलने से...

विरोधी पक्षांच्या वतीने २३ आमदारांची नावे आणि केवळ सात जणांच्या सहीचे पत्र देणाऱ्या विरोधकांची संभावना अवसान आणि आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष, अशी करत मुख्यमंत्री...

मुख्यमंत्र्यांचे ठाणे शहर...

प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहर बदलण्याबाबत केलेल्या घोषणेचे ठाणेकर म्हणून मी अभिनंदन आणि स्वागत करत आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे...

उद्धव ठाकरे आणि...

उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याचदिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत, असा...

एसटीतल्या प्रवाशांना सहनशीलता...

महाराष्ट्रात एसटीमधून प्रवास करायचा मग प्रवाशांना सहनशीलता असायलाच हवी ना! नाशिक-पुणे (०२३८) बसमधले हे एक बोलके दृष्य त्याकरीता पुरेसे आहे......
Skip to content