मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सदर प्रकल्पाबाबत अधिक माहिती करून घ्यायची असल्यास, मुंबई विमानतळ T1 मेट्रो स्थानकासमोरील या प्रकल्पास येत्या रविवारी, 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता जरूर यावे, असे आवाहन आमदार पराग अळवणी व नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी केले आहे.
एरवी उड्डाणपुला खालील जागांवर अतिक्रमण होत असते किंवा जुन्या गाड्यांचे डम्पिंग होत...
राज्याच्या ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची...
गणेश मूर्तीकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु. १०००/- असलेली अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्याचा निर्णय काल मुंबईत झालेल्या एका...
फिजिक्सवाला (पीड्ब्ल्यू) या भारताच्या आघाडीच्या एज्युटेक प्लॅटफॉर्मने पीडब्ल्यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन (पीडब्ल्यू आयओआय) या कॉम्प्युटर सायन्स आणि एआयच्या क्षेत्रातील ४ वर्षीय निवासी अभ्यासक्रमाची घोषणा...
एका महत्त्वपूर्ण ऑपरेशनमध्ये, डीआरआय मुंबई विभागीय युनिटने मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्सद्वारे थायलंडमधून भारतात तस्करी करणाऱ्या 306 जिवंत विदेशी प्राण्यांना यशस्वीरित्या पकडले. वन्य जीवजंतू आणि वनस्पती (CITES)च्या लुप्तप्राय...
अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर हा चौथा तलाव काल, गुरूवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला. मुंबईला...
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्टपर्यंत कामकाज सुरू राहणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
आज मुंबईत विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार व तानसा हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगले. विहार तलाव आज मध्यरात्री १२ वाजून...
तांत्रिकदृष्ट्या ज्या 269 शाळा अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत त्या अधिकृत करण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मान्यता दिली जाईल, असे...