जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या प्रस्थापित पद्धतीला छेद देत अहोरात्र 'ब्रेकिंग न्यूज' देण्याची नवी संस्कृती रूजवली. १९९०-९१मधील आखाती युद्धाच्या थेट आणि सविस्तर कव्हरेजमुळे सीएनएनला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त झाली आणि टर्नर यांचे नाव जगभर पोहोचले.
एक धाडसी व्यावसायिक आणि जोखीम घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टर्नर यांनी केवळ माध्यम क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा आणि...
देशातील किरकोळ विक्री क्षेत्राचे व्यापक स्तरावर आधुनिकीकरण करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या पेनियरबाय या भारताच्या अग्रगण्य ब्रांचलेस बँकिंग आणि डिजिटल पेमेंट्स नेटवर्कने रिटेलर्स...
राज्य सरकारने पाठविलेल्या १२ जणांच्या यादीला मान्यता देऊन त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची विनंती करण्यासाठी राजभवनावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाला एक...
आर्थिक वर्ष 2021मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी तब्बल 31,820 कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला. तब्बल पांच वर्षांनंतर बँकाना पुन्हा नफा झाला आहे. गेल्या पाच वर्षांत...
भारताची सांस्कृतिक-भौगोलिक विविधता जशी आहे तीच आपल्याला औषधी वनस्पतींच्या बाबतही पाहयला मिळते. समृद्ध आयुर्वेद वारसा, गावोगावाच्या जंगलांतून मिळणारी प्रभावी जडीबुटी, त्याचा निष्णात वैदूंद्वारा वापर,...
तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच १९९१ सालानंतर काल आणि आज असे दोन दिवस भारतीय संरक्षण दलांचे तीनही प्रमुख, म्हणजे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख राकेश...
व्यसनाधीनांकडून होणारा छळ कसा रोखावा, वयोवृद्धांची काळजी कशी घ्यावी, डिमेन्शियाग्रस्तांची काळजी कशी घ्यावी, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, तृतीयपंथीयांचे प्रश्न कसे सोडवावे अशा विविध सामाजिक...
धुळ्यातील दैनिक "मतदार"चे संस्थापक-संपादक, धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे व त्यासाठी पत्रपंडित पा. वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी,...
१८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले. कोव्हिड-१९च्या...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी-वास्तव (VR) पद्धतीने साजरा झाला. यासाठी पदवी मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आभासी अवतार तयार करण्यात आला...