भारतीय संघाने 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. ऐतिहासिक कामगिरी करत या स्पर्धेत भारतीय स्पर्धकाने प्रथमच सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने 67 सहभागी देशांमध्ये सहावे स्थान पटकाविले. 2015मध्ये ऑलिम्पियाडमध्ये पदार्पण केल्यापासून भारताची ही सर्वोच्च क्रमवारी आणि कामगिरी आहे. ही स्पर्धा 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत फ्रान्समधील बोर्दोमध्ये आयोजित करण्यात आली होती.
पदकविजेत्या मुलींची नावे पुढीलप्रमाणे-
अनुक्रमांक नाव राज्यपुरस्कार1श्रेया मुंदडामुंबई, महाराष्ट्रसुवर्णपदक2संजना चॅकोकेरळरौप्यपदक3शिवानी कुमारतमिळनाडूकांस्यपदक
भारतीय संघाचे नेतृत्त्व...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी ६ डिसेंबर, या त्यांच्या ६६व्या महापरिनिर्वाणदिनी वह्या, पेन, पुस्तकांची आदरांजली द्यावी, असे आवाहन आंबेडकर कुटुंबियांसह विविध मान्यवरांनी...
हवामान बदलाचे संकट हाताळण्यासाठी कुठलीही जादूची कांडी किंवा तातडीचा कुठलाच उपाय नाही. केवळ योग्य संवर्धनावर संवाद आणि हस्तक्षेप हीच किल्ली आहे. ‘हाऊ टू ब्लो...
घोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरणाचे सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी समर्थन केलं.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागातर्फे मुंबईत आयोजित लेखापरीक्षण...
भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत येणारा निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने मुंबईत एसबीआय अणुशक्ती नगर...
क्विक हील या जागतिक स्तरावरील आघाडीच्या सायबर सिक्युरिटी उपाययोजना पुरवठादाराने आता गोडीपडॉटएआय (GoDeep.AI) या मालवेअर शोधणाऱ्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन २३ वी आवृत्ती आणली असून...
दिवाळीच्या कालावधीमध्ये (म्हणजे १९ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या काळात) प्रवास करण्यासाठी विमानांच्या उपलब्ध वेळा शोधण्यासाठी केल्या गेलेल्या फ्लाइट सर्चच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे...
आमच्यावर रोज उठून गद्दार, गद्दार असे आरोप केले जातात, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले, आज तर माझ्यावर कंत्राटी मुख्यमंत्री असा शिक्काही मारलाय. होय, आम्ही...
चातुर्मास्य (चातुर्मास) प्रारंभ: आषाढ शुद्ध एकादशी (10 जुलै 2022) पासून...
पृथ्वीवरील रज-तम वाढल्याने या कालावधीत सात्त्विकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ राहवे, असे शास्त्र सांगते. चातुर्मासाचे महत्त्व, चातुर्मासातील वर्ज्य-अवर्ज्य गोष्टी याविषयीची...