अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले.
अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटाच्या घटनेने देश अजूनही हादरलेला असून, या प्रकरणाचा तपास आणि त्याचे देशव्यापी पडसाद हाच गेल्या 24 तासात चर्चेचा मुख्य विषय राहिला...
काम करताकरता अचानक संपावर जाणारे डॉक्टर, वाहतुकीचा खेळखंडोबा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नोटीस.. मुंबई आणि महाराष्ट्र, हे एक असे क्षेत्र आहे जिथे...
मुंबईतल्या प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीच्या नव्या कार्यकारिणीसाठी आज निवडणूक होत असून यात दोन विभिन्न विचारसरणीचे पॅनल परस्परांविरूद्ध उभे ठाकले आहेत. समाजवादी विचारसरणीचे माजी खासदार पद्मश्री...
दिवाळीचा दीपोत्सव संपन्न होताच, भारतीय संस्कृतीतील एका अत्यंत मंगलमय आणि महत्त्वपूर्ण परंपरेचे, म्हणजेच तुळशी विवाहाचे, वेध लागतात. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा हा...
भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार...
"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक...
१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी...
महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे...
जनहिताचा निर्णय म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य असलेल्या बायोमेट्रिक अपडेटचे सर्व शुल्क माफ केले आहे. या निर्णयामुळे...