डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण...

‘नाशिक’मधल्या गडबडीची दिली...

तीन टर्म आमदार असल्याने या जागावाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती....

मकर संक्रांतीचे महत्त्व!

मकर संक्रांत हा जरी अयन-वाचक सण असला, तरी हिंदु धर्मात त्याला अनेक दृष्टीकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे. हा सण तिथीवाचक नाही. या दिवशी सूर्याचे...

नाशिकमध्ये बाप-लेकाचा काँग्रेसश्रेष्ठींना...

राज्य विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून आज काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांनी जाहीर केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्जच दाखल केला...

‘अंगारक’निमित्त श्री सिद्धिविनायक...

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने उद्याचे म्हणजेच 10 जानेवारीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उद्याचा दिनक्रम थोडक्यात असाः पहाटे बारा...

एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून...

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने दलित आणि मागासवर्गीय यांना आपल्या जवळ करताना प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे...

चित्रपट संस्कृतीने झपाटलेले...

.... अखेर ती दु:खद बातमी आलीच आणि मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. सुधीर नांदगावकर हे नाव मी सत्तरच्या दशकात सर्वप्रथम रसरंग साप्ताहिकात वाचले. काही मनोरंजन चित्रपटांची त्यांची परीक्षणे...

गोवा-मुंबई महामार्गाचे कामही...

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा पूल मडगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील कोर्टालीम...

सरकार बदलले नसते...

विदर्भ मराठवाड्यातील प्रश्नांच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. राज्यात सरकार बदलले नसते तर पुन्हा एकदा चीन, जपानमधील कोरोना स्थितीचे कारण सांगून...
Skip to content