डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

धावत्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये...

एलटीटी प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमधील सुखद घटना.. कारण, मुंबई एलटीटीहून प्रयागराजला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. सध्याच्या धावत्या युगात एकमेकांकडे पाहण्यासही...

शरद पवारांमुळे वर्ध्यातून...

वर्धा जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. मात्र या भागातून पंजाही गायब होण्याचे श्रेय शरद पवारांना आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवारही सापडला नाही. परिणामी राष्ट्रवादीचा उमेदवार आयात करण्याची...

पंकजाताईंनी घेतले रामदास...

भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले....

बहुजन संग्राम संघटना...

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि इंदू मिल स्मारक लढ्याचे नायक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर अमरावती येथे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहेत....

उद्धव ठाकरे नाना...

वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसने स्वतःच्या कोट्यातल्या दोन जागा सोडण्याची तयारी दाखवली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच उद्धव ठाकरे...

राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीच्या...

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली असून तिच्या अध्यक्षपदी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि...

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी...

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी काल सकाळी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. भारतीय निवडणूक आयोगाने काल 21 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभा निवडणुका 2024मध्ये...

मुंबई उपनगरात ७२...

लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या चार मतदारसंघांसाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार असून साधारण ७२ लाख मतदार उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित करणार आहेत. या...

अरुणाचल आणि सिक्कीम...

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ही मतमोजणी 4 जूनऐवजी 2 जूनला होणार आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्चला...
Skip to content