प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१६मध्ये या मालिकेतून अचानक बाहेर पडल्यानंतर, शिल्पाने मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, जवळपास दहा वर्षांनंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पाने स्वतःहून कबूल केले आहे की, तिने निर्मात्यावर केलेले ते सर्व आरोप पूर्णपणे खोटे होते. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात तिने...
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच १० डिसेंबर 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज त्यांचा पहिला स्मृतीदिन आहे.
'फड...
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने उद्या, रविवारी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे देशातील सर्वात मोठी ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ आयोजित केली जात आहे. या कार्यक्रमाचा...
ज्याप्रमाणे वास्तूचा परिणाम व्यक्तीवर होतो, त्याचप्रमाणे व्यक्तीचाही परिणाम वास्तूवर होत असतो. साधना करणार्या व्यक्तीचा सकारात्मक परिणाम वास्तूवर होऊन वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून होतो, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म...
कलाक्षेत्र आणि अविरत संघर्ष यांची युगानुयुगे सांगड रचली गेली आहे. कलेची साधना करत संघर्षातून आपलं नवं विश्व उभारण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पाहत असतो. ‘अल्ट्रा झकास’ मराठी...
प्राचीन काळापासून भारतातील सुफीवादाची शिकवण त्या काळातील दुर्वेश फकीर आणि सूफींनी लोकांपर्यंत पोहोचवली. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विविध धर्माचे लोक सुफीवादाकडे आकर्षित झाले....
सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा..’ येत्या बुधवारी, ६ डिसेंबरला सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरला आणि...
मुंबईतल्या दादर येथील छबिलदास प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी बनविलेल्या टिचिंग एड्स या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिका अंजना कर्णिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
४ते ९...
नुकताच आलेल्या "आटा पिटा" गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी...
गोव्यात काल अरबी समुद्रावर सूर्य मावळत असताना, पणजीच्या नयनरम्य किनाऱ्यावर सोनेरी आठवणींचा ठेवा देत, 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सांगता झाली. चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टता...