जगप्रसिद्ध गिर्यारोहक टेन्झिंग नोर्गे शेर्पा यांच्या 112व्या जयंतीनिमित्त तसेच एव्हरेस्ट डेच्या 73व्या वर्षानिमित्त, ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ला, प्राचीन लेणी व मंदिर येथे "वारसा पर्यटन अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम" नुकताच उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत MY Bharat, नाशिक कार्यालय आणि हेरिटेज साइट, कल्चरल अँड अॅडव्हेंचर एक्स्पिडिशन (मार्क मार्शल आर्ट्स, नाशिकची एक शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 3,238 फूट उंचीवर वसलेला त्रिंगलवाडी किल्ला हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. युवकांमध्ये वारसा संवर्धन, साहसी उपक्रम आणि पर्यटनाबाबत जागृती निर्माण...
ऑलिम्पिकमध्ये जय-पराजयाला फारसे महत्त्व नाही, तर तुम्ही कशी लढत देता हे महत्त्वाचे आहे आणि यंदा मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूच्या संख्येने ते...
योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीतजास्त परतावा मिळवता येतो. गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी...
असिस्टंट पोस्टमास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ...
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने उमंग (UMANG) ऍपमध्ये नकाशांची सुविधा सुरू केली आहे. यासाठी मंत्रालयाने मॅपमायइंडिया अर्थात MapmyIndia बरोबर सामंजस्य करार केला आहे.
यामुळे आता भौगोलिकदृष्ट्या जवळपास असणाऱ्या मंडया, रक्तपेढ्या...
ट्राइब्ज इंडिया, हे तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्यायच्या भेटवस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आदर्श ठिकाण आहे. ट्राइब्ज इंडिया, येथे आदिवासी उत्पादनांच्या आकर्षक आणि...
आज ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जगभरात साजरा केल जात आहे. लोकसंख्येच्या प्रश्नांची निकड आणि महत्त्व यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने, नेहरू विज्ञान केंद्राने कोविड-19मधील सेरो...
भारतातील काही निवडक महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशिअल इंजिनिअर्स, या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअर्स अँड व्हर्च्युअल आर्टच्या वतीने...
राज्यातल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने यंदाही श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या धोरणानुसार सार्वजनिक श्री गणेशोत्सवात जास्तीतजास्त चार...