देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८ जूनपासून मान्सूनची वाटचाल थांबली असून, तो कोकण किनारपट्टीवरून एक इंचही पुढे सरकलेला नाही. यासोबतच, जून महिन्यातील पावसात आतापर्यंत फक्त ३२ टक्क्यांची नोंद झाली असून, मोठी तूट जाणवत आहे. 'एल-निनो'चा वाढता प्रभाव या चिंतेत आणखी भर घालत आहे, असे 'स्कायमेट'ने म्हटले आहे.
मान्सूनच्या या रखडलेल्या स्थितीचा थेट आणि सर्वात मोठा फटका कृषी...
एमएसएमईज व एंटरप्राइजेससाठी भारतात अग्रगण्य असलेल्या मर्चंट पेमेंट्स लीडर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस वितरण कंपनी, पेटीएमने ‘गोल्ड काॅइन इनिशिएटिव्ह’ची नुकतीच घोषणा केली आहे. हा नवा...
सर्वद फाउंडेशन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय सर्वद साहित्य संमेलनात डॉ. सुचिता पाटील यांच्या `झाले जलमय’ या कथासंग्रहाचे शानदार प्रकाशन करण्यात आले....
पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या जांभे ग्रामपंचायतीत असलेल्या लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमधील रहिवाशांकडून उद्यापासून म्हणजेच येत्या 22 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाईफ...
भारतीय टपाल खात्याच्या गोवा क्षेत्रातल्या, पणजीमधल्या पोस्टमास्टर जनरल कार्यालयातर्फे येत्या 30 सप्टेंबरला 63व्या क्षेत्रीय स्तरावरच्या टपाल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीतल्या पोस्टमास्टर जनरल...
महाराष्ट्रातल्या ठाणे, पुणे, मुंबई, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्त्याने खासगी वाहनांतून परत...
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात...
प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स...
प्रतिष्ठा फाऊंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक,...
भविष्यात तंत्रज्ञान विकसित करण्या करिता कुत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा सशक्तीकरण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा पुरस्करार्थी मोहम्मद...