चिट चॅट

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी सातत्याने झगडणारे दै. ‘सामना’चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने आपल्या २६व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत विविध पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. कबड्डीसाठी आयुष्यभर योगदान देणारे खेळाडू, कार्यकर्ते, पंच, प्रशिक्षक, पत्रकार तसेच उदयोन्मुख खेळाडूंच्या कार्यकर्तृत्त्वाचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव केला...

उदयोन्मुख उद्योजक वैभव...

पालघरमधल्या बोईसर येथील एका रासायनिक कारखान्याचे संचालक, उदयोन्मुख उद्योजक वैभव विजय केळुसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात...

नोकरीसाठी माजी सैनिकांना...

माजी सैनिकांना विविध नोकऱ्यांसाठी कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) (BA (HRM)) पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला...

नवी मुंबईला पूर्णकालिक...

एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहर अभियंता, हे पद महत्त्वाचे असते याचा कदाचित विसर नवी मुंबई महानगरपालिकेला पडलेला आहे. यामुळेच नवी मुंबईत दोन वर्षांपासून...

हार्बर रेल्वेवरचा उद्याचा...

येत्या रविवारी दि. 16 एप्रिल रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध...

विनोद तावडेंच्या मातोश्रींच्या...

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या मातोश्री विजया (माई) श्रीधर तावडे यांच्या निधनानिमित्त येत्या १५ तारखेला (शनिवार) मुंबईतल्या...

४० बेवारस मृतदेहांचे...

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील रेल्वेस्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून नारायण पांडुरंग पारदळे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या अनेक वर्षांच्या काळात त्यांनी रेल्वे अपघातातील सुमारे...

31 मेपर्यंत अर्ज...

नवोन्मेषी उत्पादने तयार करणाऱ्या आणि लक्षणीय सामाजिक प्रभावाचे दर्शन घडवणारे उल्लेखनीय स्टार्टअप्स आणि स्टार्टअप्स व्यवस्थेला पूरक वातावरण निर्माण करणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची...

चिमणीसाठी खुली करा...

जीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चिमणीसाठी मुंबईकरांनी अन्न, पाणी आणि निवारा या त्रिसूत्रीचा वापर करायला हवा. पूर्वी अगदी अंगण-खिडकीपर्यंत येणारी चिमणी शहरात दिसेनाशी झाली आहे....

युवा संगम (टप्पा...

युवा संगमची पहिली फेरीचा उत्साही समारोम भारतातील २२ राज्यांना २९ यात्रांच्या माध्यमातून दिल्या भेटी युवा संगम (टप्पा २) साठीची नोंदणी आजपासून ऑनलाइन पोर्टलद्वारे सुरू झाली आहे....
Skip to content