बॅक पेज

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद या युवा जोडीने कांस्यपदकाची कमाई करुन भारताचे एकमेव पदक जिंकण्याचा पराक्रम केला इतकेच... तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर या स्पर्धेत परत एकदा महिला दुहेरीत भारताला त्रिसा, गायत्री जोडीने कांस्यपदक मिळवून‌ दिले. याअगोदर २०११ साली लंडनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा जोडीने कांस्यपदक पटकावले...

निवडणुकांसाठी काँग्रेसची स्वबळाची...

राज्यात होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा राग आळवतानाच कर्नाटकातल्या विजयामुळे जोशात असलेल्या काँग्रेसने स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. पुण्याच्या...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची...

शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास, आज 01 जून 2023पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी,...

झोपडीधारकांना अडीच लाखांत...

गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने झोपडपट्टीवासियांसाठी काहीही केले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत २००० ते २०११पर्यंत अस्तित्त्वात असलेल्या झोपडीधारकांना फक्त अडीच लाखांत घर देण्याचा...

बांधकाम परवानगीप्राप्त भुखंडासाठी...

एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात आली असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित अकृषिक म्हणजेच एनए  प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री करण्यात येते. ही...

महाविकास आघाडीत ठाकरे...

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,  राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने...
Skip to content