१०६ बहाद्दर बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महत्प्रयासाने १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. अशावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी 'मार्मिक' हे जगाच्या इतिहासातील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ख्यातकीर्त झालेले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या 'मार्मिक'चे प्रकाशन केले. ठाकरे यांनी 'मार्मिक'मधून अमराठी लोकांची यादी जाहीर केली आणि त्या स्तंभाला 'वाचा आणि थंड बसा' हे चपखल आणि चीड आणणारे शीर्षक दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि...
सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या इराणी मासेमारी जहाज ओमारीवरील सर्व 19 सदस्यांची (11 इराणी आणि 08 पाकिस्तानी) सुरक्षित सुटका करण्यात सहभागी असलेल्या आयएनएस शारदाला चाचेगिरीविरोधातल्या...
झिप इलेक्ट्रिक, या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान-सक्षम ईव्ही-अॅज-ए-सर्विस प्लॅटफॉर्मने आर्थिक वर्ष २४मध्ये महसूलात तिप्पट वाढीसह उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. एशिया-पॅसिफिक २०२४च्या झपाट्याने विकसित होणाऱ्या व्यवसायांच्या...
ऑडी, या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये ७,०२७ युनिट्सची विक्री केली आहे. यामुळे ऑडीच्या विक्रीत एकूण ३३ टक्के वाढ झाली आहे....
एन्व्ही, या भारतातील आघाडीच्या प्रिमिअम फ्रॅग्रनन्स ब्रॅण्डने बॉलिवुड सेलिब्रिटी वरूण धवनची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नुकतीच निवड केली आहे. त्याचे साहसी व डायनॅमिक व्यक्तिमत्त्व आणि...
नवी मुंबईतल्या नेक्सस सीवूडस् मॉलकडून नवी मुंबईकरांसाठी ‘होळी ब्लास्ट’ आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षित वातावरणात सण साजरा करण्याची संधी नेक्सस सीवूड्सने नवी मुंबईकरांसाठी आणली...
राष्ट्रीय पुरालेखपाल समितीची (NCA),सत्तेचाळीसावी बैठक जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगर येथील शेर-ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. यामध्ये राज्य /केंद्रशासित प्रदेशांतील अभिलेखागार प्रशासन...
'लमीतीए-2024', या संयुक्त युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडी काल सेशेल्सकडे (पूर्व आफ्रिकेतील एक देश) रवाना झाली. सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्यादरम्यान दहाव्यांदा हा...
ईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत. ईव्हीएममध्ये मशीनमध्ये काही नाही. त्यातल्या कागदावर मते असतात. या कागदाची मोजणी होत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला...
महाराष्ट्रातील तरूणांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून टीमलीज एजटेक, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग (डीएचटीई) - महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी)...