Saturday, February 22, 2025
HomeTagsBJP

Tag: BJP

कोकणात आवाज कुणाचा?

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या...

उबाठाची पोटदुखी शरद पवारांच्या खिजगणतीत...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे...

कोकणात आवाज कुणाचा?

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अक्षरशः फोडली आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडला. आता या घटनेला तीन वर्षे लोटली तरी अजूनही फोडाफोडीचे उद्योग सुरूच आहेत. भारतीय जनता पक्षप्रणित तीन राजकीय पक्षांचे सरकार सत्तेवर आले. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष. या पक्षांची महायुती झाली. आता तीन तिघाडा काम बिघाडा..नुसार या तिन्ही पक्षात अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे. अर्थात ही स्पर्धा आहे ती वर्चस्वाची! मुळात भाजप हाच खरा वर्चस्ववादी राजकीय पक्ष आहे. कारण आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडून भाजपने महाराष्ट्रात वर्चस्व...

कोकणात आवाज कुणाचा?

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अक्षरशः फोडली आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडला. आता या घटनेला तीन वर्षे लोटली तरी अजूनही फोडाफोडीचे...

उबाठाची पोटदुखी शरद...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते दिल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडली. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (उबाठा) याबाबत...

आज संध्याकाळी होणार...

राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री असणार की नाही, हेही स्पष्ट होणार...

स्कूटरवरून फिरणारे महाजन...

राजधानी दिल्ली तर भाजपाने जिंकली. परंतु तिथल्या मुख्यमंत्री निवडीचा विषय अजूनही गुलदस्त्यातच राहिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले...

पंकजाताई, गोपीनाथजींचा वारसा...

महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या एका कृषी प्रदर्शनाच्या मेळाव्यात पंकजाताईंनी जोरदार भाषण ठोकले....

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील...

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तीनही घटक पक्षांनी आपापली ताठर भूमिका कायम ठेवल्याने हा तिढा अजूनही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वात...

दिल्ली जिंकण्यासाठी भाजपाने...

दिल्लीत गेल्या 12 वर्षांपासून असलेले आम आदमी पार्टीचे सरकार खाली खेचताना भारतीय जनता पार्टीने दिल्लीच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तर दिलाच नाही, उलट आम आदमी...

बाळासाहेब असेपर्यंत महाराष्ट्रात...

महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या स्तराला जाणार याची चिंता बदमाश राजकारण्यांना नसली तरी ती सामान्य मराठी माणसांना नक्कीच आहे. गेल्या दहा वर्षांत तर महाराष्ट्रातील राजकारणाने टोक...

फडणवीस तर राहिले.....

'एक तर तू राहशील, नाहीतर मी राहीन' अशी एकेरी भाषा करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content