चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले आहेत.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची 168वी बैठक मुंबईतल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय, विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यात चित्रनगरीचा पुढच्या वर्षाचा 18 कोटी...
कालच्या जन आशिर्वाद यात्रेत मी २० ठिकाणी भेटी दिल्या. दादरमध्ये मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापुढे नमस्कार केला. मी कोणाला नमस्कार करायचा, कोणापुढे विनम्र...
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे उद्यापासून दोन दिवस संपूर्ण मुंबई पिंजून काढणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने...
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १३८० पोलिसांना त्यांच्या गौरवशाली सेवेनिमित्त विविध पदके जाहीर करून सन्मानित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या ६७ पोलिसांना शौर्य तसेच...
राज्यातली उपहारगृहे, बार (मदिरालये) आणि मॉल तसेच सर्व प्रकारची दुकाने येत्या १५ ऑगस्टपासून आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र, शाळा-महाविद्यालये, सिनेमा...
राज्यात मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक आरक्षण देण्याचा विषय केंद्र सरकारकडे टोलवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न अखेर कुचकामी ठरले. केंद्र सरकारने आज लोकसभेत मंजूर केलेल्या...
राज्यातल्या मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिक मागासवर्गीयांचे आरक्षण देण्याचा विषय केंद्र सरकारच्याच माथी मारण्या राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
राज्याचे माजी...
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ८ हजार २०५ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार...
2 ऑगस्ट 2016 दिवशी झालेल्या अतीवृष्टीत रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला होता. त्यात 2 बस आणि 1 चारचाकी गाडी वाहून गेल्याने तब्बल 40हून अधिक जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशासनाच्या गंभीर...
ऑल इंडिया कोट्यात संपूर्ण देशातल्या एमबीबीएस, एमडी, एमएस, बीडीएस, एमडीएस तसेच वैद्यकीय डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात यंदाच्या, चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ तसेच...