तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पगारवाढीच्या प्रस्तावावर रात्रभर चर्चा करून उद्या एसटी संपाबाबतची आमची भूमिका जाहीर करू, असे या कामगारांचे नेतृत्त्व करणारे भारतीय जनता पार्टीचे...
एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात. काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण, येथे सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे,...
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला शिक्षा भोगत असलेला आरोपी सरदार शाह वली खान १९९३ सालापासून आतापर्यंत तुरूंगात असताना त्यांच्याबरोबर जमिनीचे व्यवहार करणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री...
मुंबईला हादरवून सोडणाऱ्या १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातले गुन्हेगार सरदार शाह वली खान तसेच कुविख्यात दाऊद याचा हस्तक सलीम पटेल यांच्याकडून राज्याचे अल्पसंख्याक विकास...
छठपूजेला जेमतेम २४ तास शिल्लक असतानाच महाराष्ट्र सरकारने आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून हा उत्सव घरच्याघरी साजरा करण्याचे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलाव...
पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता...
अखेर सणासुदीच्या काळात एसटी कामगार संपावर गेल्यामुळे जनतेत निर्माण झालेला रोष पाहता राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसमोर लोटांगण घातले. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना २८ टक्के महागाईभत्ता...
आरोग्य विभागातील पदांच्या भरती परीक्षांच्यावेळी गोंधळ झाला असतानाच, आता शिक्षक भरती परीक्षेच्या (टीईटी) तारखा ठरविण्यातही गोंधळ झाला आहे. टीईटीची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी जाहीर...
राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्या कामात समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्यातल्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे दोन वेगेवगळे कालावधी जाहीर झाले असून त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक मात्र...