तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...
राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान होत असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीसमोर आपले बहुमत टिकवताना आपल्या सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2022...
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता शिवसेनेने येत्या २० तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत असहकाराची भूमिका घेतल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले असल्याचे वृत्त...
राज्य विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यायच्या राज्यसभा सहा जागांसाठी आज झालेल्या मतदानात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक कायम राहिली.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात...
विधानसभा सदस्यांकडून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठीही यावेळी निवडणूक अटळ असल्याचे चित्र असून भारतीय जनता पार्टीने याकरीता पाचव्या उमेदवाराचीही घोषणा केली आहे. भाजपाने...
विधानसभा सदस्यांकडून राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असतानाच लहानलहान पक्ष तसेच अपक्षांमधली खदखद उफाळून आल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पाचावर...
काल मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतल्या सर्व मशिदींच्या भोंग्यांना आम्ही परवानगी दिली असे सांगितले. अशी परवानगी ते कशी देऊ शकतात? आज...
किती द्वेष करायचा? हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची? मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो? तो राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा...
मी पुरस्कार शक्यतो टाळतो. पुरस्कारांमध्ये रमणारा माझा पिंड नाही. परंतु, लतादीदींच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मी टाळू शकतच नव्हतो. माझे ते दायित्वच होते. दैनंदिन...