नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होत असून यामध्ये सत्ताधारी युतीतर्फे भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर आणि विरोधी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात सरळ...
राज्यातल्या सत्ताधारी शिवसेनेला घरघर लागल्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकारचा पाठिंबा काढल्यात जमा झाल्याने मुख्यमंत्री उद्धव यांचे सरकार अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र...
राज्यातली अस्थिर राजकीय परिस्थिती, दिवसेंदिवस ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था, पुन्हा डोके वर काढत असलेला कोरोना आणि सरकारी कामकाज जवळजवळ ठप्प पडल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात...
राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून घेतले जात असलेले अंधाधूंद निर्णय, त्यांचे जारी होत असलेले जीआर लक्षात घेता त्यात तातडीने...
शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाच्या दोन तृतियांश आमदारांहून जास्त आमदारांचा ओघ लक्षात घेता मुख्यमंत्रीपदासाठी केविलवाणी धडपड करणारे उद्धव ठाकरे...
महाविकास आघाडीच्या नेत्यांना अखेरच्या क्षणापर्यंत चिंतेत ठेवणारे विधान परिषदेसाठी झालेले मतदान जेमतेम अर्धा तास राहिला असताना समाप्त झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले शेवटचे...
राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान होत असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीसमोर आपले बहुमत टिकवताना आपल्या सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2022...
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता शिवसेनेने येत्या २० तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत असहकाराची भूमिका घेतल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले असल्याचे वृत्त...