शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडले असले तरी मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यात तसेच मनात स्थान मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतल्या दादर परिसरातच शिवसेना भवनास तोडीस...
जर तुमच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीने आश्वासन पाळले असते, तरी अडीच वर्षांनंतर तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून उतरावे लागलेच असते. मग आता पदावरून उतरल्यावर इतके अस्वस्थ...
गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण-उत्सव शांततेत, उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने...
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य उद्या सर्वोच्च न्यायालयात निश्चित होण्याची शक्यता आहे. या सरकारच्या अस्तित्त्वाविषयीच्या अनेक मुद्द्यांवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता...
आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. साऱ्या जगाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. यावर केवळ शिवसेनेचे भवितव्यच अवलंबून नाही तर देशात लोकशाहीचे भविष्य किती...
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर आज बहुमताने विजयी झाले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा त्यांनी १६४ विरूदध १०७, असा पराभव...
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होत असून यामध्ये सत्ताधारी युतीतर्फे भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर आणि विरोधी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात सरळ...
राज्यातल्या सत्ताधारी शिवसेनेला घरघर लागल्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकारचा पाठिंबा काढल्यात जमा झाल्याने मुख्यमंत्री उद्धव यांचे सरकार अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र...
राज्यातली अस्थिर राजकीय परिस्थिती, दिवसेंदिवस ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था, पुन्हा डोके वर काढत असलेला कोरोना आणि सरकारी कामकाज जवळजवळ ठप्प पडल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात...