भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी सूचना: विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न...
दापोलीच्या तथाकथित रिसॉर्ट प्रकरणातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आता वांद्र्यातल्या अनधिकृत कार्यालयाच्या प्रकरणातूनही सहीसलामत बाहेर पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा...
राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची...
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने काल प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर केलेल्या युतीत ठाकरे गटाने त्यांच्या कोट्यातल्या जागा आंबेडकरांसाठी सोडाव्यात. त्याचप्रमाणे ऐनवेळी आंबेडकरांची वंचित...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या साजरी होत असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून प्रश्नांकित शिवसेनेचे ‘मुँहबोले पक्षप्रमुख’ होणार आहेत.
शिवसेना सत्तेत असताना आणि महाराष्ट्राच्या...
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या किश कॉर्पोरेट कंपनीसाठी एसआरएच्या लाभार्थ्याकडून घेतलेल्या तथाकथित गाळ्याचे दोन वेगवेगळे करार झाल्याचे उघड झाले आहे, असा दावा...
मुंबईच्या, मुंबईकरांच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणीच लागला गेला पाहिजे. तोच भ्रष्टाचारात लागला... तिजोरीत बंद राहिला... आणि शहर विकासासाठी तडफडत राहिले तर ते आम्ही पाहू...
दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार...
स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती,...
मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आसुसलेल्या उद्धव ठाकरे यांची आता कोंडी झाली आहे. मै इधर जाऊँ... या उधर रहूँ... अशी गत करून घेताना त्यांच्यासमोर...