तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...
वर्षा निवासस्थानी सोन्यासारखी हजारो माणसे येत असताना तिथे चहापानावर दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च झाला म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांनी मागच्या अडीच वर्षांत वर्षावर...
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या शब्दप्रयोगाच्या विरोधात आज विधानसभेत सत्ताधारी पक्षांचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले. संजय राऊत यांच्याविरोधात तातडीने हक्कभंगाची...
आज आपल्या विरोधात येत असलेल्या निकालांमुळे वैफल्यग्रस्त झालेले काही लोक कोणाला तरी मोगॅम्बो बोलत आहेत. काही हरकत नाही. तुम्ही बोला. पण तुम्हीच मिस्टर इंडियाप्रमाणे...
मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी हिंदीमध्ये भाषण केले. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर...
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांना अटक करून भाजपाला बॅकफूटवर नेण्याचा कट...
शिर्डीत दर्शनाला जाणार्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच...
बाळासाहेब थोरात मला सोडून सर्वांना भेटतात, ते नाराज आहेत का, हे ते तुम्हालाच सांगतील... असे सांगणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अखेर दिल्लीतल्या नेत्यांनी...
राज्यात 10वी व 12वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला.
प्रारंभी...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा देण्याचा मनोदय आज पूर्ण झाला. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा प्रमाण मानत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदमुक्त केले...