पब्लिक फिगर

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले आहे, ते केवळ उपदेश नसून सरकारच्या आर्थिक अपयशाचे जिवंत पुरावे आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशाची अर्थव्यवस्था सावरण्यात केंद्र सरकारला अपयश आल्यानेच आता जनतेवर अशा प्रकारची बंधने लादली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी नमूद केले की, पंतप्रधानांनी केलेल्या या सात आवाहनांमधून देशाच्या तिजोरीतील परकीय चलनाची खालावलेली...

शिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून...

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस दिवसेंदिवस वाढत असून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी...

छगन भुजबळ, वडेट्टीवारकडून...

लोणावळ्याच्या चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसीसाठी आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांचा निर्णय चुकीच्या दिशेने...

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लुटला...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत आहे. या यात्रेत काल ते दिवसभर मराठवाड्यात होते. या काळात...

विधिमंडळाच्या अधिवेशनावेळीच राज्यात...

महाराष्ट्रात एक नवीन पद्धत जणू अस्तित्त्वात आली आहे. अधिवेशन जवळ आले की, कोरोना वाढल्याच्या बातम्या येतात किंवा त्या नावाखाली अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न होतो. आम्ही या...

महिलांवर हात टाकणाऱ्या...

शिवसेनाभवनावर जाऊन निषेध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचे हात-पाय आम्ही विसरणार नाही. त्यांच्या प्रसादाची परतफेड कशी करायची हे आम्ही शिवसेनेतच...

शिवसेनेची दादागिरी खपवून...

पोलिसांची ढाल पुढे  करत शिवसेना गुंडागिरी, दहशत, मारहाणीचा प्रयत्न करत आहे. हे निंदनीय असून सत्तेचे कवच घेत अशाप्रकारची गुंडगिरी  महाराष्ट्रात कधीच झाली नाही. मुख्यमंत्री उद्धव...

रामाच्या नावाने चंदा...

अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. दोन कोटी रुपयांची जमीन अवघ्या काही मिनिटांतच १८.५ कोटी रुपयांना विकत घेऊन...

लॉकडाऊनमध्ये शेतकरी व...

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून...

राज्याच्या हितासाठी अशी भेट होणे चांगलेच आहे. पण, १२ आमदारांच्या बाबतीत पंतप्रधानांकडे विनंती करणे, हे मुळातच विचित्र आहे. १२ आमदारांची नियुक्ती ही केंद्र सरकार किंवा कोणत्याही पक्षाच्या हातातील...
Skip to content