पब्लिक फिगर

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले तावडे होणार का भाजपाध्यक्ष?

2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...

मनपा कार्यालयाबाबत रविंद्र...

मुंबईतल्या जोगेश्‍वरीतील जनतेच्या मागणीनुसार जोगेश्‍वरी (पूर्व) पूनम नगर येथील मजास मंडईत मुंबई महानगरपालिकेचे के उत्तर हे नविन कार्यालय सुरू करण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार रविंद्र...

राज्यातले ठाकरे सरकार...

ज्या दाऊदने मुंबईत खून पाडले त्या मुंबईच्या खुन्यांबरोबर व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणाऱ्या दाऊदला समर्पित असणारे, दारूवर सवलतींचा वर्षाव करून बेवड्यांना समर्पित असणाऱ्या...

नवाब मलिकांना पाठीशी...

बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

अजितदादांनी पुरवला चोपदारांच्या...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी... करड्या शिस्तीसाठी... वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत. अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्पाच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच...

जो न्याय नारायण...

जो न्याय केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांना लावला जातो तोच न्याय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांना का नाही, असा...

मराठी पाट्यांचे श्रेय...

महाराष्ट्रातल्या दुकानांच्या पाट्या मराठीतच ठेवण्याच्या आदेशाचे श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच आहे. इतर कुणी त्याचे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, अशा शब्दांत आज मनसेचे...

राज्यात सध्या सरकार...

राज्यात सध्या सरकार नाही, तर टोळीचे राज्य आहे. इतिहासातील सर्वात पळपुटे, डरपोक आणि खंडणीखोर असे हे सरकार आहे. या सरकारमध्ये विकासकामांसाठी कुणी भांडत नाही,...

आता विद्यापीठाचे कुलगुरू...

विद्यापीठाचे कुलगुरू नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते...

कोकणातल्या पूरस्थिती नियंत्रणासाठी...

कोकणात उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. वाशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन...
Skip to content