पब्लिक फिगर

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले तावडे होणार का भाजपाध्यक्ष?

2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...

दूरच्या नातेवाईकांनाही मिळणार...

राज्यामधल्या सफाई कामगारांना त्यांच्या जागेवर दूरच्या नातेवाईकांनाही नोकरी देण्याची तरतूद करणारी लाड-पागे समितीची शिफारस सुधारित पद्धतीने लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री...

डॉ. दीपक सावंत...

डंम्परच्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेले राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हृदयालाही या अपघातात जबर धक्का बसल्याचे स्पष्ट झाले असून आज...

आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी...

आदित्य ठाकरे निवडणुका घेण्याच्या वल्गना करतात. त्यांना हरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कुणा नेत्याची गरज नाही. कुणीही कार्यकर्ता त्यांना हरवू शकतो. त्यासाठी मला येण्याची गरज...

लतादीदींच्या स्मृतीप्रीत्यर्थ साकारणार...

स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर स्वररुपाने अजरामर आहेत. लतादीदींच्या स्मृतीप्रीत्यर्थ 'स्वरांचा कल्पवृक्ष’ हा स्मृतिस्तंभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व लोढा फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. या...

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल...

मुंबईतल्या अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाणार नाही. पुढील तीन महिन्यांत रूग्णालयाचा बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) सुरू करू व सहा महिन्यांत पूर्ण हॉस्पिटल...

प्रबोधनपर मराठी चित्रपट...

महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान ५० लाखांवरून...

घोटाळे करण्यात ज्यांची...

ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना काँक्रीटचे रस्ते होत आहेत याचा त्रास होणारच. कारण त्यामुळे ४० वर्षे रस्तेच बनवता येणार नाहीत. दरवर्षी डांबरी रस्ते...

महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती...

महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक असून येथे काँग्रेसला जनाधार द्यायचा असेल तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार डॉ....

तटकरेंचे ‘अभिनंदन… अभिवादन’...

सुनील तटकरे यांची ती भाषणे विधिमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहेत. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे, अशा शब्दांत विधानसभेचे...
Skip to content