पब्लिक फिगर

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या एका निर्णयाने त्या मुंबई महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या. इतिहासाचे एक नवे पान १८८८मध्ये मुंबई महानगरपालिका कायद्यांतर्गत बीएमसीची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक धुरंधर अधिकारी या पदावर आले आणि गेले. परंतु या यादीत एकाही महिलेचे नाव नव्हते. अश्विनी भिडे यांनी आज तो अपूर्ण इतिहास पूर्ण केला. हे केवळ एका...

खदखद होती तर...

२०१० ते २०१४ साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये अजित पवार होते. त्यांचा नाईलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली, असा...

संजय गांधी राष्ट्रीय...

मुंबईचे फुफ्फुस म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील झाडे-झुडपे, हिरवळ नष्ट करत रोज शेकडो ट्रक, टेम्पो इमारतींचे डेब्रिज...

अचानक उष्मा वाढल्याने...

नवी मुंबईतल्या खारघर येथील महाराष्ट्र भूषण देण्याच्या कार्यक्रमाची वेळ सर्वांच्या सोयीसाठी सकाळची ठरवण्यात आली होती. मात्र दोन दिवसात अचानक उष्मा वाढला आणि परिणामी उष्माघातामुळे...

कांजूरमार्गची जागा नेमकी...

मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा देताना या प्रकरणात आमचं सरकार असताना कोर्टात सुनावणी सुरू होती. पण आता ती केस बंद झाली आहे. कोर्टात याचिका दाखल करणाऱ्यांनी...

व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात...

राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी...

शिंदे आमच्याकडे आल्यामुळे...

मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की, तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाऊ नका. मी त्यांना सोडून आलो आहे. तुमचं काय तिकडे काम आहे? उद्धव ठाकरे यांना संजय...

तब्येत बरी नव्हती...

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले. धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे...

मातोश्रीला किती दरवाजे...

माझे सैनिक जर रस्त्यावर उतरले तर घरात घुसून मारतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.. उद्धव, हे तुमचे काम नाही. मातोश्रीला किती दरवाजे आहेत हे तरी...

सावरकर? राहुल गांधींना...

प्रखर देशभक्त, विज्ञानवादी समाजसुधारक, बुद्धिमान महाकवी, इतिहासकार, तत्त्वज्ञ आदी असंख्य पैलूंनी परिपूर्ण असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महामानवावर राजकीय स्वार्थातून चिखलफेक करणारे राहुल गांधी यांना...
Skip to content