बँकांकडून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. ५ मे २०२६ रोजी आरबीआयने 'निर्दिष्ट अ-वित्तीय स्थावर जंगम मालमत्ता' म्हणजेच (एसएनएफए) संदर्भात एक नवीन मसुदा (ड्राफ्ट गाईडलाईन्स) जारी केला आहे. यानुसार, कर्जाची वसुली न झाल्यास बँका आता तारण ठेवलेल्या घराचा किंवा जमिनीचा मालकी हक्क थेट स्वतःकडे घेऊ शकतील. सर्व बँका आणि 'एनबीएफसी'साठी हे लागू असेल. साधारणपणे बँकांचे काम केवळ कर्ज देणे असते, मालमत्ता सांभाळणे नाही. मात्र, 'बुडीत कर्ज' (एनपीए) वसुलीसाठी इतर सर्व पर्याय संपले असतील, तर बँका आता तारण ठेवलेली मालमत्ता...
ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात आठवड्यातील सुमारे पाच दिवस वाहतूककोंडी-वाहतूककोंडी हा जीवघेणा खेळ सुरूच असतो. ना ठाणे महापालिकेला फिकीर, ना राज्य सरकारला... या दोघांमध्ये...
जेव्हा देशभरातील बहुतेक लोक मान्सूननंतरच्या ऑक्टोबरमधील उबदार वातावरणाचा आनंद घेत होते, तेव्हा जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू होती. ते केवळ एक सुंदर दृश्य नव्हते,...
महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या हक्काचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न केवळ एका छतापुरते मर्यादित नसते, तर ते सुरक्षित भविष्य आणि कायदेशीर हक्कांची हमीदेखील...
आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार...
सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप (WhatsApp) अकाउंट हॅक करून पीडिताच्या नावाने फसवणूक करत आहेत. ते Google व्हेरिफिकेशन कोड किंवा OTP मागतात- तांत्रिक अडचण सोडवणे, ग्रुपमध्ये सामील...
भारतीय शेअर बाजारांमध्ये मुहूर्त ट्रेडिंग ही एक अनोखी परंपरा आहे. यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर एक्सचेंजेस एका तासाच्या सत्रासाठी उघडतात. या वर्षी, हे विशेष सत्र मंगळवार,...
मुंबई, ठाण्याच्या जवळ असलेली वसई-विरार महापालिका नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. अगदी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व आता भाजपने विरारमधील ठाकूर बंधुच्या एकत्रित अंमलाला...