न्यूज अँड व्ह्यूज

जम्मू-काश्मीरमध्ये काय करताहेत अमेरिकेचे राजदूत?

अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर जम्मू-काश्मीरमध्ये काय करत आहेत? ही एखाद्या गंभीर, घातक आणि भारतविरोधी कारवाईची सुरुवात तर नाही ना? यापूर्वी मार्को रुबिओ कोलकात्यात आले होते, तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) निदर्शनांचा आणि FCRAविरोधी आवाजांचा अमेरिकेतूनही सूर ऐकू आला होता. आधी अमेरिकन नागरिकांना भारतातून बाहेर पडण्याचा सल्ला देणारी प्रवासविषयक सूचना जारी होते आणि त्यानंतर भारतविरोधी कारवाई सुरू होते. आता हे सर्व काही अधिकच पूर्वनियोजित आणि अंदाज बांधता येण्यासारखे वाटत आहे. त्यामुळेच सर्जिओ गोर यांचे जम्मू-काश्मीरमधल्या वावरण्याच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी जम्मू-काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा...

शरद पवारांना अंधारात...

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी मुंबईतील लोकभवनात त्यांच्या पत्नी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादांच्या मृत्यूनंतर सारा महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादी काँग्रेस...

अजितदादा गेले, पुढे...

महाराष्ट्राच्या राजकारणात चाळीस वर्षे सावधपणे पोहत असलेले अजित पवार यांचा विमान अपघातात करुण अंत झाला. प्रादेशिक पक्षात राहिल्यामुळे अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाला प्रादेशिक...

जेलवारी करणारे छगन...

महाराष्ट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या आरोपतून सरकारच्या इडी यंत्रणेने आरोपमुक्त केल्याची बातमी काल आली आणि इंग्रजीतील...

एकनाथ शिंदेंनी उपसले...

राजकारणात तुम्हाला वारंवार तुमची उपयुक्तता सिद्ध करावी लागते. ज्यावेळी तुमची उपयुक्तता संपते त्यावेळी तुम्हाला संपवण्यासाठी तुमचे विरोधक आणि मित्र म्हणून वागवणारे तुम्हाला संपवतात. उपयुक्तता...

वाड्यातला रस्ता २०...

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस...

आव्हान भाजप-शिवसेनेपुढचे!

राज्यातील महापालिका निवडणुका अटीतटीच्या झाल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बाजी मारल्याबद्दल त्या दोघांचे मनापासून अभिनंदन! विशेषतः मुंबई...

कोस्टल रोड कोणासाठी,...

मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, पनवेल यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान आज होत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत...

अनुभव घ्या एकदा...

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही...

‘ढेकणासंगे हिरा जो...

सुरेश कलमाडींची माझी पहिली भेट झाली ती १९७९/८०च्यादरम्यान.. म्हणजे तब्बल सत्तेचाळीस वर्षांपूर्वी. सुरेश कलमाडी गेल्याची बातमी कळली आणि गेल्या ४७ वर्षांतला सुरेश कलमाडींचा स्क्वॉड्रन...
Skip to content