महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला हे जगातील दुसरे सर्वात उष्ण शहर ठरले आहे. तापमानाचा 'विदर्भी' तडाखा सर्वसामान्य नागरिकांची परीक्षा घेणारा ठरत आहे. यात अकोला अव्वल आहे. अकोल्यात तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे गेला असून, ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर नोंदवले गेले आहे. टॉप १०मध्ये चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि वर्धा या शहरांचाही समावेश आहे. या...
ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात आठवड्यातील सुमारे पाच दिवस वाहतूककोंडी-वाहतूककोंडी हा जीवघेणा खेळ सुरूच असतो. ना ठाणे महापालिकेला फिकीर, ना राज्य सरकारला... या दोघांमध्ये...
जेव्हा देशभरातील बहुतेक लोक मान्सूननंतरच्या ऑक्टोबरमधील उबदार वातावरणाचा आनंद घेत होते, तेव्हा जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू होती. ते केवळ एक सुंदर दृश्य नव्हते,...
महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या हक्काचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न केवळ एका छतापुरते मर्यादित नसते, तर ते सुरक्षित भविष्य आणि कायदेशीर हक्कांची हमीदेखील...
आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार...
सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप (WhatsApp) अकाउंट हॅक करून पीडिताच्या नावाने फसवणूक करत आहेत. ते Google व्हेरिफिकेशन कोड किंवा OTP मागतात- तांत्रिक अडचण सोडवणे, ग्रुपमध्ये सामील...
भारतीय शेअर बाजारांमध्ये मुहूर्त ट्रेडिंग ही एक अनोखी परंपरा आहे. यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर एक्सचेंजेस एका तासाच्या सत्रासाठी उघडतात. या वर्षी, हे विशेष सत्र मंगळवार,...
मुंबई, ठाण्याच्या जवळ असलेली वसई-विरार महापालिका नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. अगदी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व आता भाजपने विरारमधील ठाकूर बंधुच्या एकत्रित अंमलाला...