न्यूज अँड व्ह्यूज

आरक्षणाचा मुद्दा व्यावहारिक कमी तर भावनिक जास्त!

आरक्षण या विषयावर अनारक्षित लोकांनी काही लिहिणे म्हणजे अंगावर आग्यामोहोळ ओढवून घेणे आहे. इतिहासात गेलो तर आरक्षण दहा वर्षे असावे अशी सुरुवात झाली होती. आता आठ दशके होऊन गेली. यासंदर्भात कधीकधी कोणी आवाज उठवत असले तरी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष, या विषयावर चर्चादेखील करायला तयार होत नाही, ही लोकशाहीची मोठी गंमत आहे. दर दहा वर्षांनी आरक्षणाची मुदत वाढवण्यात येते. ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. हा विषय राज्य झाला आहे आणि आता त्याची जाहीर चर्चा सुरु झाली आहे म्हणून हा प्रपंच. नवी दिल्लीत जेन झी वगैरे गोष्टी...

गेल्या 9 वर्षांत...

गेल्या नऊ वर्षांत 24.82 कोटी लोकांची बहुआयामी दारिद्र्यातून मुक्तता झाली आहे. नीती आयोगाच्या ‘भारतातील बहुआयामी दारिद्र्य 2005-06पासून’ या चर्चा अभ्यासातील निष्कर्षांमध्ये, या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय...

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे...

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या...

स्टील प्रकल्पासाठी सह्या...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि.ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते...

खोट्यापेक्षा अर्धसत्य अधिक...

सर्व सत्य माहिती असूनही, खोटं बोलून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. खोटं बोल पण रेटून बोल करणार्‍याच्या वृत्तीला...

सीमा रस्ते प्रकल्पांवरील...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ते संघटना / जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सने सध्या सुरू असलेल्या कामांवर नियुक्त केलेल्या अस्थायी कामगारांसाठी (CPLs) समूह (मुदत) विमा...

उद्या मकर संक्रांती!...

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक...

नारायण राणेंचे तरी...

अयोध्येतील श्री राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च...

सागरी पर्यटन म्हणजे...

'नितांत सुंदर' अशा भारत देशाला भला मोठा मनोहरी समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्याचा विचार केला तर महाराष्ट्र आणि खास करून कोकणची किनारपट्टी...

नदी क्रूझ पर्यटन...

कोलकाता येथील पहिली देशांतर्गत जलमार्ग विकास परिषद (आयडब्ल्यूडीसी) देशाच्या अंतर्गत जलमार्गांची क्षमता वाढवण्याच्या आणि व्यवहार्यता वाढवण्याच्या प्रयत्नात अनेक पहिल्या उपक्रमांसह संपन्न झाली. केंद्रीय बंदरे,...
Skip to content