अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर जम्मू-काश्मीरमध्ये काय करत आहेत? ही एखाद्या गंभीर, घातक आणि भारतविरोधी कारवाईची सुरुवात तर नाही ना? यापूर्वी मार्को रुबिओ कोलकात्यात आले होते, तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) निदर्शनांचा आणि FCRAविरोधी आवाजांचा अमेरिकेतूनही सूर ऐकू आला होता. आधी अमेरिकन नागरिकांना भारतातून बाहेर पडण्याचा सल्ला देणारी प्रवासविषयक सूचना जारी होते आणि त्यानंतर भारतविरोधी कारवाई सुरू होते. आता हे सर्व काही अधिकच पूर्वनियोजित आणि अंदाज बांधता येण्यासारखे वाटत आहे. त्यामुळेच सर्जिओ गोर यांचे जम्मू-काश्मीरमधल्या वावरण्याच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहे.
अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी जम्मू-काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा...
राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना त्यामध्ये वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा समावेश करावा असे मत्स्यव्यवसाय विभागाने ठरविले आहे. मात्र वर्षानुवर्षे...
सतत मुसळधार पावसात मुंबईत पाणी तुंबणे ही गेले कित्येक दशकांची परंपरा आहे आणि मुंबईत कोसळणाऱ्या पावसाने मेघालयातील चेरापुंजीला कधीच मागे टाकले आहे. रस्ते, रेल्वे...
महाराष्ट्राच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हाती आल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी सेवा सुधारण्याबात अनेक घोषणा करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यांच्या 'विमान'सेवेचे प्रेम लक्षात घेता अनेक...
आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आपण घेत असलेला श्वासोच्छवास आणि शरीराची हालचाल यावर अवलंबून असते हे आता सर्वमान्य झाले आहे. त्यासाठी दररोज किती चालावे, किती काळ...
अखेर कथित ओबीसी हृदयसम्राट छगन भुजबळ यांना मंत्रीपदाचा टिळा लागला. बीड प्रकरणात मीडिया ट्रायलवर आरोपी ठरलेले वंजारी नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा...
देशभरातील २५ उच्च न्यायालयांमधील सर्व न्यायाधीशांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी यापुढे कोणताही भेदभाव न करता 'वन रँक, वन पेन्शन' हे सूत्र लागू करण्याचा आदेश सर्वोच्च...
महाराष्ट्रात येत्या चार महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सत्ताधारी महायुती तसेच विरोधातली महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर दोन्ही बाजूंकडून सत्तेसाठी महायुती...
भारत पाकिस्तान समरप्रसंग सुरु होण्याच्या अवघा एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेले. पण दुसऱ्याच...