माय व्हॉईस

बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंची धरसोड वृत्ती आली अंगलट!

ऑपरेशन टायगर शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परत आले, तर आल्याआल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानी त्यांना आणखी एक धक्का दिला. उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे ह्यांचे विश्वासू सचिन अहिर ह्यानी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत नुसता शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला नाही तर थेट विधान परिषद उपसभापती निवडणुकीचा अर्ज महायुतीतर्फे भरला. ह्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सचिन अहिर हे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. मात्र नंतर आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि आदित्य ह्यांना निवडून आणण्यासाठी खूप...

अभिमान बाळगा, पावित्र्य...

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नि त्याचबरोबर राष्ट्रध्वजाच्या बदलाबाबत अनेकांना माहिती आहेच. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती मिळण्यासाठी त्याकाळच्या धुरिणांनी, नेत्यांनी दिलेला लढा हुतात्म्यांनी केलेलं बलिदान, त्यांच्या कुटुंबियांना...

सहाराच्या 23 हजार...

सहाराच्या गुंतवणूकदारांना शोधून त्यांचे बेकायदेशीरपणे गुंतवलेले पैसे 23 हजार कोटी परत करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2012मध्ये देऊनसुद्धा आता 2021पर्यंत म्हणजे तब्बल नऊ वर्षे...

पुरातन सांस्कृतिक वारशात...

विश्व आदिवासी दिन नुकताच साजरा झाला. पृथ्वीवरील प्रत्येक देशाला आदिवासी संस्कृती आहेच! कितीही प्रगत देश असला तरी तिथं मूळ वस्ती करून राहणाऱ्या माणसांच्या समुहाला...

विधान भवनातल्या ‘ध्यान...

ध्यान रंगी रंगले रे! आपुले रे हाती आपुले प्राक्तन| घडवू तैसे ध्यान घडतसे!! मनोहारी सोहळा!! आमदार मंडळी हो, रागावू नका. मोहाच्या मागे धावू नका. ही जी ध्यानधारणा आपण...

राजभवन बनले लोकभवन!!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव घेताच महाविकास आघाडी सरकारच्या कोणाही नेत्याच्या चेहऱ्यावर आठ्या पडलेल्या दिसल्यास त्यात नवल काहीच नाही. कारण कोश्यारी साहेबांनी आल्यापासूनच या...

मुख्यमंत्र्यांनो, निसर्गावर खापर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त तुळीये गावाला भेट दिली. तेथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.. ते म्हणाले,"ढगफुटी केव्हा होईल,...

पोलीस महासंचालकांच्या खुर्चीखाली...

सध्या पोलिसांच्या काळ्याकुट्ट कारभारात रुपेरी कडा असलेले पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महासंचालक पदाची सूत्रे हाती घेऊन जेमतेम चार महिने होत नाहीत तोवरच काही 'प्रभावशाली'...

गुरुपौर्णिमा, अर्थात कृतज्ञता...

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद,  अठरा पुराणे व भगवदगीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वांना परिचित आहेत. आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरू महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यासजयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता,...

परीटघडीच्या वस्त्रांतल्या या...

नेमेची येतो मग पावसाळा, बरोबर आणतो तुफान पाऊस, दरडी कोसळणे आणि मृत्यूची माळ! हे थांबवा! परीटघडीच्या वस्त्रांतल्या या नेत्यांना आधी आवरा!! "मोले धाडी जो मराया|...
Skip to content