पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
मी दिसायला त्यांच्यापेक्षा सुंदर.. अभिनयात सरस.. माझी शरीरयष्टी सुडौल.. माझा पार्श्वभाग सेक्सी.. माझा आवाज गोड.. माझी अदा मोहक.. माझा प्रत्येक अवयव जोरदार व जागेवर.....
मोदींच्या भारतीय जनता पार्टीला हरवून विरोधकांची आघाडी दिल्लीत राज्य करू शकेल, हे आतातरी दिवास्वप्न वाटणे सहाजिक आहे. पण राजकारणात नक्की व पक्कं काहीच नसते....
राज्यात सर्वत्र सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचार मोफत असताना रत्नागिरीतील एपेक्स रुग्णालयात कोरोना रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी लाखो रुपयांचे बिल रुग्णाच्या नातेवाईकांना देण्याची संतापजनक...
राजेशाही व्यवस्थेतले जे दोष होते ते दूर करून लोकशाही नावाची एक नवीन व्यवस्था आपण स्वीकारली. मात्र, एका घराण्याने लोकशाहीच्या नावाखाली राजेशाही राबविण्याचा प्रयत्न गेली...
रत्नागिरी जिल्ह्याच्या कारभाराबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर तक्रारी माझ्याकडे येत होत्या. काहींनी तर, चेक नाक्यावर वा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सीसीटीव्हीचे क्लिप तपासले तर काही...
अखेर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खिशातल्या राजीनाम्यांप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसखरेदीसाठी तयार ठेवलेला कोरा चेक अखेर त्यांच्याच खिशात राहिला. युद्धात आणि सरकारमध्येही कोणत्या वेळी काय...
मुंबईतले सह्याद्री अतिथीगृह हे महाराष्ट्र सरकारचे प्रतिष्ठेचे सप्ततारांकित विश्रामधाम असून तेथील आदरातिथ्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पाहुणे भारावून गेल्याचे मी अनेकदा पाहिलेले आहे. त्याला कुठलाही...
वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी साधारणतः रोजच कोणता ना कोणता दिवस जगभरात साजरा होत असतो. काही दिवस हे जगाला व्यापून असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना...
धर्मवीर आनंद दिघे वयाच्या पन्नाशीतच गेले. हे काही जग सोडून जाण्याचे वय नक्कीच नसते. दिघेंसाहेबांच्या पुढे राजकारणाचा मोठा पट अजुनी कोरा होता. त्यांच्यापुढे त्यांचे...