माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

बरे झाले! उद्धव...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अवघड शस्त्रक्रियेनंतर सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी प्रथमच खुर्चीत बसून अदमासे अर्धातास खणखणीत भाषण केले. खुर्चीत बसून भाषण केले...

ठाण्यातल्या राममारुती रोडवरचे...

"नसत्याची आग| असत्याला लागे| असा जन्म जागे| अशांतीत| अचूक ते येई बोलता बिचूक| लिव्हा घरी डुका जाणत्याचा| जाणत्याचा डोळा| पापण्यांच्या भिंती| पापाचीच गिनती .... मंत्र आहे पाठ|...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या...

बुधवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चितच उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने माझ्याशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री...

मुख्यमंत्र्यांच्या ‘पादुकां’ची पूजा...

आजपासून बरोबर सहाव्या दिवशी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे आणि या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही याबाबत...

आर्यन खान प्रकरणातला...

आर्यन खान ड्रग प्रकरणी लाखो रुपयांच्या लाच प्रकरणात ज्याचे नाव घेतले गेले तो पट्टीचा झोलर सुनील पाटील याचे खरे नाव सुनील पाटील नसून सुनील...

ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाला...

ठाणे जिल्हा तसेच ठाणे शहराचा महाराष्ट्र राज्याच्या महसुलात चांगला मोठा वाटा असला तरी राजकीय नेते तसेच राज्यातील नोकरशहा ठाणे जिल्हा आणि शहराकडे म्हणावे तसे...

जिल्हा बँकांचे धनी...

कोरोनाचे जे अनेक दुष्परिणाम झाले त्यात विविध निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या हाही एक परिणाम होता. राज्य शासनाने 2020मध्ये मुदती संपलेल्या सर्वच सहकारी बँकांच्या निवडणुका...

आघाडी सरकारच्या कृपेने...

गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्य सरकार यांच्यात जणू लपाछपीचा खेळ सुरू असल्यासारखे चित्र आहे. परमबीर सिंग यांनी...

दंगलीसारख्या हिंसक घटनांचा...

त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. अशा हिंसक घटनांचा संबंध अनेकदा शुक्रवारशीच असतो....
Skip to content