माय व्हॉईस

आरशात बघणार तरी कधी उद्धव ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पक्षाने देशभर उत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री कोलकात्याच्या रायटर्स बिल्डींगमध्ये बसला म्हणून पक्षाने मोठा जल्लोश केला. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. प्रादेशिक पक्षातील आमदार-खासदारांना आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी होत आहे. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधी भाजपा आणि एनडीएच्या दारात रांगा लावून उभे आहेत. भाजपाच्या भक्कम संरक्षणाशिवाय कोणतेही ऑपरेशन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यात देशातील विरोधी पक्ष भरडून निघतो आहे आणि प्रादेशिक पक्षांना अस्तित्त्वासाठी संघर्ष करण्याची पाळी...

तीन हात नाक्यावर...

"ओम नमो जी नोकरशहा साम्राज्य तुमचे प्रचंड महा,  बुडाखाली फायली दहा,  सामर्थ्य बैठकीचे,  शासनशास्त्र तुम्हाची कळते, तुमचेमुळेच समृद्धी कळते,  विद्या-विज्ञान खालमुंडी वळते, तुमच्याचि आश्रया!" सन 1980च्या सुमारास कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आपल्या...

एनसीबी आणि पोलिसांच्या...

कर्डेलिया क्रूझ ड्रग्ज कांडातला फुटलेला एक पंच प्रभाकर साईल यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर...

महापालिकेच्या स्थायी समितीत...

"काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथून टाकलं पाहिजे बदल हवा, बदल हवा नुसतीच सुटते हवा कुणीच लावत नाही स्वतःच्या स्वार्थाची बोली ग्लोबल झालेत मेंदू बडबड चालते मुक्याने.." सध्याच्या राजकीय आणि सामाजिक...

सर्वसामान्यांसाठी.. पुन्हा तेच!...

ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले कवी विंदा करंदीकर यांच्या कवितांना चांगले दिवस आले आहेत किंवा महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच दिशेने चालले आहे, असे म्हणावे लागेल. विधानसभेत...

पुन्हा एक पेनड्राइव्ह...

महाराष्ट्राच्या विधानसभेत आता कुणी चांगल्या कामाचा पेनड्राइव्ह देतो, असे म्हटले तरी वातावरण गंभीर होऊन जाते. प्रत्येक अधिवेशनात सरकारला डिफेन्सिव्ह व्हायला लावणारे विरोधी पक्षनेते देवेन्द्र...

आम्ही सारे ३५३चे...

सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं सामान्यपणे सरकारी कामाबद्दल सांगितलं जातं. थोडक्यात, सरकारी कामासाठी जायचं तर थांबायची तयारी हवी, असा सर्वसामान्यांचा अनुभव असतो....

‘काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने…

विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. १९९०मध्ये काश्मीरच्या खोर्‍यात धर्मांधतेने कळस घातलेला असताना काश्मिरी पंडितांच्या नरकयातनांचे सत्यान्वेषण करणार्‍या...

ध्यानधारणा कशाला? ठाणेकरांना...

"thousands have lived without love, not one without water" हे सुभाषित आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनापासून माहीत असते. अपेक्षा करूया ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे...

हातात तलवार आणि...

माझ्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल... तर मी लढू कसा, असा प्रश्न कुणा योद्ध्याने विचारल्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. ते अशासाठी की ज्यांनी...
Skip to content