अलीकडे जेन झी वगैरे चर्चा झाली असली तरी ती 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे, असे म्हणता येईल. वैफल्यग्रस्त विरोधी पक्षांना काही विषय हवा होता. तो नीट पेपरफुटीमुळे मिळाला, असे म्हणता येईल. पण त्या विषयाची ताकद फारशी नाही. त्यातून राजकीय क्रांती होण्याची शक्यता अजिबात नाही. भाजपप्रणित केंद्र सरकारची पकड मजबूत आहे. प्रशासन खंबीर आहे. तंत्रज्ञान विकसित झाले असून राज्यांमध्येदेखील प्रभावी नेतृत्त्व आहे. विधानसभा निवडणुका होतील आणि नवी सरकारे सत्तेवर येतील. केंद्रात कोणते सरकार यावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. आता सरकार बरखास्त करणे, हे सोपे राहिलेले नाही. 1977मध्ये जनता...
गेल्या १५/२० वर्षात ठाणे रेल्वेस्थानकाचा बराच विस्तार झाला. फलाटही वाढले तसेच लोकल आणि इतर गाड्यांची संख्याही वाढली हे मान्य केलेच पाहिजे. या प्रमाणात स्थानक...
हात दाखवून अवलक्षण... आणि मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार लागतंय म्हणणं... या दोन्ही मराठी म्हणींची आठवण आज, मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजाच्या वेळी झाली. रस्ते...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय्... तरीही महाराष्ट्र अजूनही थंड का? असा सवाल आता काही तथाकथित आघाडीचे...
प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 'ठाणे शहर बदलण्याबाबत केलेल्या' घोषणेचे ठाणेकर म्हणून मी अभिनंदन आणि स्वागत करत आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी शेड्युल कास्ट फेडरेशन काढले होते. पंडित...
सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन देतेवेळी न्या. एम. जी. देशपांडे यांनी इडी यंत्रणेवर मारलेले ताशेरे काढून...
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी आपल्या राजकीय विरोधकांचा समाचार घेतीवेळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर टोलेबाजी केली हे मान्य करावेच लागेल. गेली अनेकवर्षे त्यांची...
नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक चित्र आपण रोज पाहत होतो. महाविकास आघाडीचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते....