माय व्हॉईस

आळसः आपल्या क्षमतांचा बळी देण्यासाठी, आपणच निवडलेले एक माध्यम!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही...

हा झाला शहरी भागाचा प्रश्न. ग्रामीण भागातही अनियंत्रित वाळू उपशाचा प्रश्न मुळावर उठला आहे. यापूर्वी त्याचे गांभीर्य कदाचित गावांनाही लक्षात आले नसेल. पण आता...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही...

एक पोस्ट पाहिली कुठेतरी- महाड, चिपळूणनंतर आता कन्नड, चाळीसगाव. विकास चार आण्याचा, आपत्ती व्यवस्थापन बारा आण्याचे! दोन वर्षांपूर्वी, 2019मध्ये ऑक्टोबर महिन्यात तितूर नदीला असाच अचानक...

अमेरिकेची हार, नंतर...

वीस वर्षानंतर प्रथमच अमेरिकन सैन्य मध्यपूर्वेतील प्रचंड मोठी मोहीम संपवून परतले आहे. ही मोहीम यशस्वी झालेली नाही हे लक्षात घेता ही अमेरिकेची तितकीच मोठी...

परमबीर सिंग यांचे...

काल रात्रीचे साडेदहा वाजले होते.. संध्याकाळपासून मी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा शोधत होतो. परंतु ते कुठे आहेत ते सापडत नव्हते....

भीतीची लाटही ओसरत...

देशभरातील कोरोनाचे वातावरण आता सुधारत आहे ही उत्तम गोष्ट घडत आहे. आधीच्या काळातील नव्या रुग्णसंख्येपेक्षा सध्या कमी संख्येने नव्या कोरोना रुग्णांची भर पडते आहे....

सरन्यायाधीश बरोबर बोलले;...

देशाच्या संसदेत तसेच अनेक राज्यांच्या विधिमंडळात आजकाल चर्चा न होताच गोंधळ घातला जातो, हे आता जनतेच्या, राजकीय नेत्यांच्या तसेच नोकरशहांच्या पुरते अंगवळणी पडले आहे....

पाण्यासाठी दाहीदिशा.. का...

गेल्या महिन्यातील जोरदार पावसानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. खरे तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी असे काही लिहावे लागेल याची...

अभिमान बाळगा, पावित्र्य...

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नि त्याचबरोबर राष्ट्रध्वजाच्या बदलाबाबत अनेकांना माहिती आहेच. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती मिळण्यासाठी त्याकाळच्या धुरिणांनी, नेत्यांनी दिलेला लढा हुतात्म्यांनी केलेलं बलिदान, त्यांच्या कुटुंबियांना...

सहाराच्या 23 हजार...

सहाराच्या गुंतवणूकदारांना शोधून त्यांचे बेकायदेशीरपणे गुंतवलेले पैसे 23 हजार कोटी परत करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2012मध्ये देऊनसुद्धा आता 2021पर्यंत म्हणजे तब्बल नऊ वर्षे...
Skip to content