महिला आरक्षणाशी संलग्न असेलेले मतदारसंघ फेररचना विधेयक (१३१ वे सुधारणा विधेयक २०२६) लोकसभेत नामंजूर झाले आणि भाजपाविरूद्ध काँग्रेस अशा नव्या राजकीय संघर्षाला सुरूवात झाली. महिला आरक्षणाच्या पदराआडून सरकारने आणलेले मतदारसंघ फेररचना विधेयक फेटाळले गेले, असे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सपा आदी इंडिया ब्लॉकमधील पक्ष सांगत आहेत तर काँग्रेससह विरोधकांनी महिला आरक्षणाची भृणहत्त्या केली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. मोदी-शाहांची री ओढतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन त्यांचे वाभाडे काढले. त्यांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचे दर्शन घडवले. ७० कोटी महिलांचा विश्वासघात करीत विरोधकांनी...
आजपासून बरोबर सहाव्या दिवशी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे आणि या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही याबाबत...
ठाणे जिल्हा तसेच ठाणे शहराचा महाराष्ट्र राज्याच्या महसुलात चांगला मोठा वाटा असला तरी राजकीय नेते तसेच राज्यातील नोकरशहा ठाणे जिल्हा आणि शहराकडे म्हणावे तसे...
कोरोनाचे जे अनेक दुष्परिणाम झाले त्यात विविध निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या हाही एक परिणाम होता. राज्य शासनाने 2020मध्ये मुदती संपलेल्या सर्वच सहकारी बँकांच्या निवडणुका...
गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्य सरकार यांच्यात जणू लपाछपीचा खेळ सुरू असल्यासारखे चित्र आहे. परमबीर सिंग यांनी...
त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. अशा हिंसक घटनांचा संबंध अनेकदा शुक्रवारशीच असतो....
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने महाराष्ट्र हादरला असला तरी आरोग्य यंत्रणेतील नोकरशहा मात्र अद्यापीही ढिम्म आहेत. हे नोकरशहा काही...
जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. कामगार, कष्टकरी, मजूर आदींची आबाळ होत आहे. दुकानदार, छोटे व्यापारी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे....
नाटक आणि नाट्यगृह कधी सुरू होणार यासंबंधी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून सरकारची घोषणा झाल्यावरसुद्धा आंदोलनाची भाषा करणाऱ्यांना काय म्हणावे हेच कळत...