पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे... या भीमरूपी स्तोत्राची आठवण यावी, असा महाराष्ट्राचा २०२२-२३चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत सादर केला.
अर्थसंकल्प सादर...
विधानसभेमध्ये तुलनेने इव्हेन्टफूल नसलेला मंगळवारचा दिवस संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी केलेल्या व्हिडियो फितींच्या बॉम्बस्फोटांमुळे सरकार पक्षाला हादरवून...
एकीकडे राज्य सरकारने राज्यातल्या सर्व प्रकारच्या निवडणुकांच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या संमतीनेच निवडणूक कार्यक्रम निश्चित करावा आणि मगच जाहीर करावा, अशा आशयाचं...
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकलपीय अधिवेशन नुकतेच मुंबईत सुरू झाले. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपले अभिभाषण अर्धवट सोडून सभागृहातून निघून गेले. कोणत्याही सभागृहातून,...
"त्याच त्याच कविता ऐकून
जीव आलाय कानात
अन् उद्या एखादी नवीन कविता ऐकायला
कवींना नेऊन हाणावे लागेल रानात" (देवा झिंजाड)
केवळ कवितेच्या प्रांतातच असे आहे, असे कवीला सुचवायचे...
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळाचं हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. वास्तविक,...
प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की मला मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान करण्याची मुळीच इच्छा नाही. माननीय न्यायमूर्तींनी खटल्याच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केलेल्या एका निरीक्षणाबाबत मात्र नक्कीच...
साधारण 1964ची गोष्ट. नंतर प्रचंड गाजलेल्या `गाईड` या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू होती. त्याबरोबरच गाण्यांची तयारीही. गीतकार शैलेंद्र, संगीतकार एस. डी. बर्मन. नेहमीप्रमाणे किशोरकुमार, महम्मद रफी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर बर्मनदांच्या दिमतीला होतेच. यावेळी...
"प्रचारावाचोन हालो नये,
प्रचारावाचोन चालो नये,
प्रचारावाचोन बोलो नये,
इहलोकी कदापि"
या पाडगावकर यांच्या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेले 'वाईन रामायण'.. मोठ्या सुपर मार्केट्समध्ये वाईन...