माय व्हॉईस

जरांगेजी, उपोषणाने दबाव वाढेल; पण तोडगा चर्चेतूनच!

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये 10...

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटूंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी-आजोबा हे या कुटूंबपद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळांमध्ये...

लतादीदींना भावांजली…!

आज लतादीदींचा पहिला स्मृती दिन... खरंतर माझ्यासारख्या ज्यांना त्यांचा सहवास मिळाला, माया लाभली त्यांच्यासाठी किंवा ज्यांना त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही त्यांच्यासाठीही गेल्या वर्षातला...

निर्मला सीतारामन आज...

अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आज सादर होणाऱ्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे समस्त देशवासियांचे डोळे लागले आहेत. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने यंदाच्या पूर्ण अर्थसंकल्पात केंद्रीय...

निर्लज्जम् सदा सुखी!

अलिकडेच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात ‘लंगोटी पेपर’ असा उल्लेख केला होता. त्याच लंगोटी पेपरच्या एका उपकृत पदावर असलेला...

अक्षता मॅडमनी हायजॅक...

गेल्या आठवड्यापासून मुंबईतल्या दादर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील परिसराला झाले तरी काय? असा प्रश्न विचारावा लागत आहे. अगदी फिरत्या रंगमंचाप्रमाणे काहीतरी मेजर घडल्याचे जाणवत होते. तुमची...

विधान परिषदेचे सभापती...

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद...

केशवाय नमः!

गणेश पूजन करताना सुरुवातीला २१ नावे उच्चारली जातात. त्यातील पहिले नाव... ‘केशवाय नम:’ असे घेतले जाते. महाराष्ट्र विधान मंडळाच्या राजकारणात सलग १५ वर्षे आणि...

भोईवाड्यातल्या ‘पत्राचाळी’तल्या रहिवाशांचे...

मुंबईतला भोईवाडा प्रकल्प तर २२ वर्षे रांगेत उभा आहे. गोरेगावच्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा बोभाटा झाला आणि प्रकल्प १६/१७ वर्षे रखडल्याचे जगजाहीर झाले. पत्राचाळ प्रकरणात बडे...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराची...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराची दुर्दशा कधीच संपणार नाही का? हा प्रश्न सतत विचारून तुम्हाला कंटाळा येत नाही का? असा प्रश्न मला माझे अनेक मित्र विचारतात. मी...
Skip to content