मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश...
एका दैनिकात म्हाडा व महारेरासंबंधी दोन बातम्या सविस्तर आल्याने जरा बरे वाटले. म्हाडाच्या बातमीने तर सिक्सरच मारलेली आहे. यात अनिल डिग्गीकरांनी कोटीच्या कोटी उड्डाणे...
राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकारण संपले आहे, असे विधान केले होते. त्याच पवार यांच्या 'लोक माझे सांगाती',...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या जागा कुणी लढवाव्यात...
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहता राज्यपाल ही यंत्रणा पुढे चालू ठेवावी की नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ आता आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले....
आपला पक्ष, राष्ट्रवादी पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे. त्यामुळे त्यांच्या त्या अग्रलेखाला आम्ही किंमत...
लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले...
देशात मंगळवारी राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. पण याची कल्पना कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना होती....