माय व्हॉईस

आरशात बघणार तरी कधी उद्धव ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पक्षाने देशभर उत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री कोलकात्याच्या रायटर्स बिल्डींगमध्ये बसला म्हणून पक्षाने मोठा जल्लोश केला. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. प्रादेशिक पक्षातील आमदार-खासदारांना आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी होत आहे. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधी भाजपा आणि एनडीएच्या दारात रांगा लावून उभे आहेत. भाजपाच्या भक्कम संरक्षणाशिवाय कोणतेही ऑपरेशन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यात देशातील विरोधी पक्ष भरडून निघतो आहे आणि प्रादेशिक पक्षांना अस्तित्त्वासाठी संघर्ष करण्याची पाळी...

.. आणि विधानसभेत...

विजय वडेट्टीवार आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात आज विविध नेत्यांकडून जी राजकीय टोलेबाजी झाली त्याच्या फटक्यांनी सभागृहात मात्र तब्बल...

होय.. आम्ही भिडेंना...

होय.. आम्ही भिडेंना गुरूजी म्हणतो. त्यात तुम्हाला आक्षेप घेण्यासारखे काय आहे? संभाजी भिडेंना गुरूजीच म्हणतात. संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलीसठाण्यात गुन्हा दाखल...

वि. स. खांडेकरांचा...

पंधरा दिवसांपूर्वी काही कामानिमित्त सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी व आरवली येथे जाण्याचा योग आला. जोरदार मस्त पाऊस आणि हिरव्यागर्द निसर्गाने वेडावलोच होतो. या दोन्ही ठिकाणी...

झाडांचा शिलाई मशिनशी...

वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याबद्दलचे विधानसभेत सादर झालेले विधेयक आणि मुंबई महापालिकेने केलेले शिलाई मशिन्सचे वितरण, यांचा काय संबंध आहे... हा प्रश्न विचारला तर...

आव्हाड यांच्यावर आली...

आमदार जितेन्द्र आव्हाड एक हुषार आमदार आहेत. पण अतिउत्साहाच्या भरात कधी कधी ते भडकाऊ भाष्यही करतात. त्यामुळे मग त्यांच्यावर त्यांचेच शब्द गिळण्याची वेळ येते....

कणेकर, तुम्ही कायम...

अरुण पुराणिक यांचा फोन आला. अंधेरीतील माझ्या घरी शिरीष कणेकर येताहेत. गप्पांची मस्त मैफल जमवूयात... हे ऐकेपर्यंत मी मनाने तेथे पोहोचलो होतोच. कणेकर त्यांचे सहकारी...

उद्धव ठाकरेंच्या काळात...

निधी मंजूर करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार आहे. विविध विकासकामांची अनेक प्रपोजल मुख्यमंत्र्यांकडे येत असतात. त्यातले सगळेच मंजूर होतात असे नाही. परंतु कशाला प्राधान्य द्यायचं...

‘व्यत्यय’ आणि ‘गदारोळ’...

लोकशाहीत संवाद, चर्चा, विचारविनिमय आणि वादविवाद या मुद्द्यांना स्थान असते मात्र व्यत्यय आणि गदारोळ हे लोकशाही मूल्यांच्या विरोधी आहे असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी...

एकदा जाच… सिंधुदूर्गातील...

एकीकडे केंद्रीय मंत्री गडकरी महामार्गांबाबत आलटून-पालटून चकचकीत करणार, अशा घोषणा करत असतात. परंतु, त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी त्यांच्या घोषणांना हरताळ फासणारे काम करण्यात...
Skip to content