पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
"घाव लागल्याचे दुःख आता नाही|
रक्ताचाच रंग बदलला|
आता बेडीचाही संपला गा जाच|
पांगळ्याचे पाय कोण बांधी|"
विंदा करंदीकर यांच्या या सडेतोड ओळी आठवण्याचे कारण म्हणजे मुंबईत बोरिवलीजवळील...
तुम्हाला नक्कीच आठवत असेल की सुमारे पाच-दहा वर्षांपूर्वी प्रत्येक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये शनिवार, रविवारी गीतांजली जेम्सच्या भल्या मोठ्या जाहिराती गुळगुळीत पानांवर, सुंदर ललानांसह आपल्यावर भुरळ...
डिजिटल इंडिया कायदा हा सर्व तंत्रज्ञानाच्या व्यवस्थेशी संबधित आहे. याआधी आपल्या देशात डेटा प्रायव्हसी म्हणजे माहितीची गोपनीयता जपण्याबद्द्लचा संवाद हा GDPR ने सुरु होत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन 76व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा प्रारंभ करतील. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित...
न्यायमूर्ती महोदय, जरा सबुरीने... अधिकारी आणि सरकारला झापून का कधी रस्ते चांगले होणार आहेत काय? आणि समजा तरीही झाले नाहीत तर...??
अत्यन्त व्यथित अंतःकरणाने हा...
यंदा आपण आचार्य अत्रे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करीत आहोत. अत्रे हे खरे तर चालतीबोलती सरस्वतीच! त्यांनी मराठी भाषा आपल्या लेखणीने एका...
तंत्रज्ञानामध्ये अनपेक्षित प्रगती झाल्यामुळे व्यापार व गुंतवणूक करणे कार्यक्षम आणि अत्याधुनिक बनले आहे. डिजिटलायझेशनमुळे अनेक गुंतवणूक संधी निर्माण झाल्या आहेत, तसेच ट्रेडिंग अॅपवर ऑनबोर्ड होणे...
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई गेल्यानंतर लिहिलेला माझा लेख खूप व्हायरल झाला. प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक ग्रुपमध्ये त्यावर चर्चा झाल्या. कोणी त्याचं अभिवाचन केलं व...
ग्लॅमर मागचा अंधार....
हास्यामागची उदासी.....
एकाकी मृत्यू.....
गेल्या काही काळातल्या वेगवेगळ्या नामवंतांच्या बातम्या बघितल्या तर हेच लक्षात येतं....
कारणं वेगवेगळी असतील पण एकाकीपणा... उदासी... वैफल्य या काही गोष्टी...