मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुंबईच्या पूर्व उपनगरातील चुनाभट्टी येथे गुंड पपू येरवणकर याची भर दुपारी गोळ्या झाडून केलेल्या हत्त्येला आज जवळजवळ 50/ 55 दिवस होऊनही चुनाभट्टी पोलीस खासगी...
राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. सर्व निकषांची तपासणी केल्यानंतर विधिमंडळ पक्षात बहुमत कुणाचे हा एकमेव निकष महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे राष्ट्रवादी...
वसईच्या माणिकपूर या गाववजा शहराने कालच्या रविवारी मुंबई, ठाणे व पुणे येथील साहित्यप्रेमींच्या एक हलकीशी कानाखालीच लगावली. हवं तर त्याला चापटी मारलीही म्हणू शकता!!...
अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेसने दिली. पक्षात नेतृत्त्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. पण अचानक...
मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी निर्घृण हत्त्या झाली. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे या दोन गटात तीन दिवस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यात...
बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य दिले गेल्याची कबुली मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना नुकतीच दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या...
मुंबईतल्या रुईया महाविद्यालयाच्या विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेचे आकर्षण पहिल्यापासूनच होते. पत्रकारितेत आल्यानंतर काही काळ व्याख्यानाला नियमित जातही असे. मात्र गेल्या काही वर्षांत यात बराच खंड...
'मुंबई फेस्टिवल 2024' अंतर्गत आयोजित 'टर्बो स्टार्ट' चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील. 'स्टार्ट अप'ची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखले जाते. आज झालेल्या चर्चासत्रातून अधिकाधिक नाविन्यपूर्ण संकल्पना...
निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला होता. त्यानुसार मतदारयादी अंतिम करण्यात आली आहे....