माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

अखेर अजितदादांचीच राष्ट्रवादी...

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. सर्व निकषांची तपासणी केल्यानंतर विधिमंडळ पक्षात बहुमत कुणाचे हा एकमेव निकष महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे राष्ट्रवादी...

माणिकपूरमध्ये ‘डिम्पल’ने साहित्यप्रेमींना...

वसईच्या माणिकपूर या गाववजा शहराने कालच्या रविवारी मुंबई, ठाणे व पुणे येथील साहित्यप्रेमींच्या एक हलकीशी कानाखालीच लगावली. हवं तर त्याला चापटी मारलीही म्हणू शकता!!...

चव्हाणांनी काँग्रेसच्या पाठीत...

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेसने दिली. पक्षात नेतृत्त्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. पण अचानक...

संवेदनशून्य समाजाकडून अपेक्षा...

मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी निर्घृण हत्त्या झाली. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे या दोन गटात तीन दिवस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यात...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून...

बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य दिले गेल्याची कबुली मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना नुकतीच दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या...

गायतोंडेंची चित्रे एमआरए...

मुंबईतल्या रुईया महाविद्यालयाच्या विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेचे आकर्षण पहिल्यापासूनच होते. पत्रकारितेत आल्यानंतर काही काळ व्याख्यानाला नियमित जातही असे. मात्र गेल्या काही वर्षांत यात बराच खंड...

‘टर्बो स्टार्ट’मधून पुढे...

'मुंबई फेस्टिवल 2024' अंतर्गत आयोजित 'टर्बो स्टार्ट' चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील. 'स्टार्ट अप'ची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखले जाते. आज झालेल्या चर्चासत्रातून अधिकाधिक नाविन्यपूर्ण संकल्पना...

आताही संधी आहे...

निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला होता. त्यानुसार मतदारयादी अंतिम करण्यात आली आहे....

भारताच्या एकता आणि...

काश्मीरमधल्या बर्फाच्छादीत शिखरांपासून ते उन्हात न्हाऊन निघालेल्या कन्याकुमारीतील समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, रामनामाच्या जयघोषाने भारतभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता अयोध्येतील ऐतिहासिक श्री राम मंदिराच्या स्वरूपात...
Skip to content