माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

निवडणुकीच्या रणधुमाळीतही पंतप्रधान...

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून देशभरात प्रचाराला अधिकृतपणे सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून...

बिटकॉइनच्या किंमती कशामुळे...

गेल्या आठवडाभर, बिटकॉइनने २०%ने उसळी घेऊन गेल्या महिन्यात ६८% आणि गेल्या वर्षात २००%ची रुबाबदार वृद्धी नोंदवली. बिटकॉइनने याआधीचे सर्व उच्चांक मोडले. २०% घसरण पाहिली...

पुरोगामीपणाच्या नावाखाली आमचा...

आज जरा वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. आता निवडणुकीचा मौसम तोंडावर असल्याने सध्या राजकारण नाही. मुंबई, ठाणे महापालिकेतही काही घडत नाही. आचारसंहितेला गुंड टोळ्याही घाबरल्या...

भारतातल्या ६३ टक्के...

भारतातील ६३ टक्के स्त्रियांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून यावरून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची आणि स्वावलंबी होण्याची आस असल्याचे पेनियरबाय, या भारतातील आघाडीच्या...

ठाण्यातले ज्येष्ठ नागरिक...

सालाबादप्रमाणे ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दोन दिवसांपूर्वी या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा असलेला हा अर्थसंकल्प राज्य...

उद्या महाशिवरात्रः जाणून...

उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र...

कल्याण-डोंबिवली महापालिका हे ‘फसवे’...

शीर्षकातील फसवे हा शब्द पाहून अस्सल डोंबिवलीकर माझ्यावर बरेचसे रागावतीलच.. रागावू देत बापुडे.. काय करणार समोर जे दिसते ते लिहिल्यावाचून राहवत नाही. असो! गेल्या आठवड्यात...

मराठी, ही वेलबुट्टीची...

शास्त्राशी जोडलेल्या भाषा आणि कलेशी जोडलेल्या भाषा यामध्ये मराठी ही भाषा संपूर्णपणे कलेकडे  झुकते. ४८ वर्ण, व्यंजने, त्यातले स्वर, उच्चराधित शब्द, त्यातून तयार होणारी...

खोके खोके.. म्हणणाऱ्यांनीच...

सरकारने केलेल्या कामाची तपशीलवार माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी शुक्रवारी विधानसभेत तासभर जोरदार चौफेर टोलेबाजी केली आणि आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर तसेच ठाकरे...
Skip to content