पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
सोन्याला अनेकदा सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, कारण सर्वसाधारणपणे ते राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षा कवच (Hedge) म्हणून काम करते. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे...
गेल्याच आठवड्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे यावेळी अमित शाह यांनी शिवछत्रपतींची राजधानी रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती ...
महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात एक आहेत गणेश नाईक. आज जनता दरबार सर्वच मंत्री घेतात. बहुतेक राजकीय पक्ष आपल्या मुख्यालयात तसेच जिल्हा...
एका जमान्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतावर एखाद्या सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या बलाढ्य ब्राझील फुटबॉल संघाची सध्या मात्र काहीशी बिकट वाटचाल सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाप्रमाणेच ब्राझील...
माध्यमांच्या बाबतीत पत्रकारांविषयी महायुती सरकारचे नेमके धोरण काय ते कळत नाही. देवेन्द्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या सोबतीने महाप्रचंड बहुमत मिळवल्यानंतर शंभर...
केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन तीन फौजदारी कायदे निकालात काढत अस्सल भारतीय असे तीन नवे कायदे तयार केले आहेत. या तीन नव्या कायद्यांची म्हणजेच भारतीय नागरिक...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा आणि व्यंगचित्रकार म्हणून वारसा चालवणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भवितव्य काय असेल, याच्या चर्चा आता रंगू लागल्या...
राज्य विधिमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. त्यानंतर जनतेला हा प्रश्न पडला की यातून नेमके काय साध्य झाले? खरेतर या अधिवेशनात माथाडी कमगारांसाठीचे महत्त्वपूर्ण...
महाराष्ट्राच्या विधिमंडळात एका कथित विनोदवीराच्या कुजकट करामतींमुळे कामकाज थांबवले जाण्याची वेळ याआधी कधी आली नव्हती, ती या खेपेला आली. उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत...