मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता?...
आगामी महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी करण्यास भारतीय जनता पक्षाने (भाजप) सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हा आणि या जिल्ह्यातील महानगरपालिकांमध्ये एकनाथ...
राजकारणात संदेश देणे, सूचित करणे याला फार महत्त्व असते. पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी असेच एक सूचन केले आहे. वर्षा निवासस्थानी त्यांनी मुंबईतील...
गेल्याच आठवड्यात मुंबईतील एका अग्रगण्य वर्तमानपत्राने रियल इस्टेटविषयक (बांधकाम व्यवसायाशी संबंधित) एक परिषद घेतली हॊती. अर्थातच मुख्यमंत्र्यांची त्यासंबंधात मोठी मुलाखतही झाली. ही मुलाखतही...
माजी गृहमंत्री, काँग्रेसचे स्टार खासदार, पी. चिदंबरम यांनी पुन्हा एका नव्या वादाला नुकतेच तोंड फोडले आहे. ९/११ हल्ल्यावेळी पाकिस्तानवर लष्करी करवाई करण्याची माझी सूचना...
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतील. बऱ्याच मोठ्या प्रमाणात निवडणुका होत असल्याने त्या टप्प्याटप्प्याने घेण्याशिवाय निवडणूक आयोगाला पर्याय नाही....
दीपावलीनिमित्त देशभरात जल्लोश सुरू होत आहे. सणासुदीचा काळ म्हटले की, प्रत्यक्ष खरेदीबरोबरच ऑनलाईन खरेदी, दूरचा प्रवास, त्यासाठी होणारे ऑनलाईन आरक्षण, गुंतवणुकीसाठी ऑनलाईन ऑफर, शुभेच्छांसाठी...
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी मोर्चे, आघाडी...
अनेक वेगवेगळ्या पुराणकथा आणि धारणा असल्या तरी दिवाळी अथवा दीपावली हा मूळ शेती-संस्कृतीशी संबंधित सण आहे. हा धान्य-लक्ष्मीचा सण आहे, तीच पर्यायाने धनलक्ष्मीही असते....