मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन)च्या 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' या भूमिगत स्थानकावर बुधवारी सायंकाळी आगीची मोठी घटना घडली. स्थानकाच्या तांत्रिक विभागातील सरकत्या जिन्याजवळ अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आपत्कालीन सुरक्षा प्रोटोकॉलनुसार स्थानकातील प्रवाशांना तत्काळ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नसल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्राथमिक तांत्रिक तपासणीनुसार, ही आग विद्युत यंत्रणेतील 'शॉर्ट सर्किट'मुळे लागल्याचे स्पष्ट...
देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई महापालिकेचे मुख्यालय सजवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी...
येत्या १५ ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे लोकलच्या प्रवासाला मुभा देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास...
कोविड–१९ प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्याया, पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाजघटकांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका आणि व्हॅक्सिन...
आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतःऐवजी देश सर्वप्रथम, असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून...
भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. या ग्रासलेल्या यंत्रणेला बळ देण्यासाठी देशातील आघाडीच्या बी2बी ऑनलाईन...
जे नागरिक आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्याची कार्यवाही मुंबईच्या के/पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर उद्या, शुक्रवार,...
मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार...
रत्नागिरी जिल्ह्यात सतत चाललेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिपळूणसारख्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपण सारेच...