मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन)च्या 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' या भूमिगत स्थानकावर बुधवारी सायंकाळी आगीची मोठी घटना घडली. स्थानकाच्या तांत्रिक विभागातील सरकत्या जिन्याजवळ अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आपत्कालीन सुरक्षा प्रोटोकॉलनुसार स्थानकातील प्रवाशांना तत्काळ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नसल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्राथमिक तांत्रिक तपासणीनुसार, ही आग विद्युत यंत्रणेतील 'शॉर्ट सर्किट'मुळे लागल्याचे स्पष्ट...
ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय जाहिरात मानांकन परिषदेने 13 जून 2023 रोजी मुंबईत "डार्क पॅटर्न"बाबत संबंधितांबरोबर सल्लामसलत आयोजित केली होती. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ग्राहक व्यवहार...
एयर इंडियाच्या प्रसिद्ध कला संग्रहातील निवडक कलाकृतींचे दर्शन घडवणाऱ्या ‘महाराजाज ट्रेझर’ या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमत्री मीनाक्षी...
पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक...
भौतिकशास्त्र विषयाच्या डॉक्टरेट पातळीवरील विद्यार्थ्यांच्या संख्येत लिंगसमतोल साधण्यासाठी आयोजित केलेल्या विज्ञान-विदुषी – 2023, या उपक्रमाला काल मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (एचबीसीएसई)...
फिटनेसच्या दृष्टीने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल खेळाच्या प्रदर्शनी सामन्याचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांनी काल राजभवन येथे केले.
पिकलबॉल हा एक इनडोअर किंवा आउटडोअर रॅकेट/पॅडल...
मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व...
लवकरच भाकरी फिरवणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याआधीच काँग्रेसने मात्र मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची...
शिवसेना कोल्हापूरमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत असून, काही समाजकंटक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव...
डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली असून डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात...