मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन)च्या 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' या भूमिगत स्थानकावर बुधवारी सायंकाळी आगीची मोठी घटना घडली. स्थानकाच्या तांत्रिक विभागातील सरकत्या जिन्याजवळ अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आपत्कालीन सुरक्षा प्रोटोकॉलनुसार स्थानकातील प्रवाशांना तत्काळ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नसल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्राथमिक तांत्रिक तपासणीनुसार, ही आग विद्युत यंत्रणेतील 'शॉर्ट सर्किट'मुळे लागल्याचे स्पष्ट...
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2023च्या शिक्षक पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
या...
तुम्हाला गृहीत धरणाऱ्या राजकीय पक्षांवर डोकं संतापलय? महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा राग आलाय? व्यक्त व्हा!!, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत 'एक सही संतापाची'.....
'जलतरण' अर्थात 'पोहणे' हा जसा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकरांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध...
मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या 'क्रांती गाथा' या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज २ दिवसांच्या भेटीसाठी मुंबईत आगमन झाले. राष्ट्रपतींचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ...
आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली. त्याबद्दल माझं काही मत नाही. पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली....
राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सजायीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली....
मुंबई महानगरात पावसाळ्यात रस्त्यांवर निर्माण होणारे खड्डे जलदगतीने भरता यावे म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. खड्डे भरण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात...
मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून देशाचे पंतप्रधान या गंभीर समस्येवर गप्प बसून आहेत, हे चिंताजनक आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित...