उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C सारखं जाणवेल. उत्तर-पश्चिम दिशेने आर्द्रता 78% ते 84% पर्यंत राहिल. हवेत दमटपणा जास्त राहील. त्यामुळे दुपारी बाहेर जाताना काळजी घ्या. छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा. दमटपणा जास्त असल्याने पाणी पित राहा, असे आवाहन संबंधितांनी केले आहे.
गेल्या २४ तासांत कुलाबा येथे २४८ मिलीमीटर तर सांताक्रूज येथे २२५ मिलीमीटर, मालवणी येथे ३४० तर...
युरोपियन संघाच्या वतीने दरवर्षी ९ मे हा दिवस युरोप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर ९ मे रोजी सायंकाळी युरोपियन...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्या असल्याचे आढळून आले आहे. 'सी-१' श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी पालिकेच्या वतीने www.mcgm.gov.in संकेतस्थळावर...
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी राज्यशासनाच्या सहकार्याने तसेच आवश्यक त्या नियोजनामुळे मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, अशी...
पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला होणारा वीजपुरवठा काही काळाकरीता खंडित झाल्यामुळे मुंबई-१ या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पश्चिम उपनगरे तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए...
यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर २०२४ या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा असणार आहेत. हे दिवस आणि वेळ यांची यादी बृहन्मुंबई...
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस शुक्रवार, १० मे २०२४ पर्यंत...
महाराष्ट्रात सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला आहे. मुंबईही त्याला अपवाद नाही. कडक उन्हाळ्यामुळे जिथे माणसांची लाहीलाही होते तिथे पशु-पक्ष्यांची अवस्था काय होत असेल? उन्हाने...
बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज, शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता (मुंबई कोस्टल रोड) आणि वांद्रे-वरळी सागरी...
मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नावनोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या...