मधुमेह म्हणजेच डायबेटिस अनेक व्याधींचे मूळ आहे. शरीरातली साखर नियंत्रित न राहिल्यास मधुमेह जडतो आणि वाढतो. पुढे त्यामुळे शरीराचे आवयव प्रभावित व निकामी होतात. अशावेळी मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवल्यास त्यांच्या शरीरातली साखर नियंत्रणात राहण्यास निश्चित मदत होते. यासाठी जाणून घेऊया आहाराबद्दल...
मधुमेही आहार- हा असा आहार आहे ज्यात कर्बोदके कमी, प्रथिने जास्त आणि आरोग्यदायी चरबी मध्यम प्रमाणात असते.
मधुमेही आहाराची उद्दिष्ट्ये-
● निरोगी शारीरिक वजन प्राप्त करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी योग्य कॅलरीज.
● रक्तातील ग्लुकोज सामान्य मर्यादेत ठेवणे.
● रक्तदाब योग्य पातळीवर आणणे.
● लिपिडची पातळी योग्य पातळीवर आणणे.
● मधुमेहाच्या...
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या...
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे व रत्नागिरी या...
गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या वारीत आपल्या अवयवदान आणि आरोग्य दिंडीसह सामील होणाऱ्या दोस्त मुंबई, या संघटनेने या वर्षापासून अवयवदान आरोग्य क्षेत्रात अमूल्य योगदान...
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इको इंडिया (एक्स्टेंशन फॉर कम्युनिटी हेल्थकेअर आऊटकम) यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया नियंत्रण आणि हेमोग्लोबिनोपॅथी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या...
मागच्या ऑक्टोबरमध्ये ऐन दिवाळीपासून रक्ताच्या कर्करोगाशी (ब्लड कॅन्सर) खंबीरपणे लढा देत मुंबईतल्या विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेचा विद्यार्थी आर्यन रहाटे याने नकत्याच झालेल्या आयसीएसई...
उच्च रक्तदाब आणि मधुमेह, या जीवनशैलीशी निगडीत आजारांना 'सायलेंट किलर' म्हणून ओळखले जाते. हे आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवतात. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत...
महिलांमध्ये आहारातील प्रथिनांची आवश्यकता पुरूषांच्या आवश्यकतेइतकीच अत्यावश्यक आहे. प्रथिनांचे सेवन एक सुदृढ जीवनशैली राखण्यास मदत करते आणि त्याचवेळी तुमच्या फिटनेसची पातळी वाढवण्यासाठी स्नायूंचा विकासही...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात वय वर्षे ३ ते १२ दरम्यानच्या क्षयरोगबाधित बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र बालक्षयरोग कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार...
कडाक्याचे ऊन त्वचेसाठी असह्य ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सनबर्न्स, हायपरपिग्मेंटशन, डिहायड्रेशन, त्वचा लालसर होणे, त्वचेला खाज सुटणे, चिडचिड होणे अशा काही त्वचेच्या समस्या उद्भवतात. आर्द्रता...