हेल्थ इज वेल्थ

मधुमेहींसाठी- ठेवा असा आहार आणि करा मनसोक्त विहार!

मधुमेह म्हणजेच डायबेटिस अनेक व्याधींचे मूळ आहे. शरीरातली साखर नियंत्रित न राहिल्यास मधुमेह जडतो आणि वाढतो. पुढे त्यामुळे शरीराचे आवयव प्रभावित व निकामी होतात. अशावेळी मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवल्यास त्यांच्या शरीरातली साखर नियंत्रणात राहण्यास निश्चित मदत होते. यासाठी जाणून घेऊया आहाराबद्दल... मधुमेही आहार- हा असा आहार आहे ज्यात कर्बोदके कमी, प्रथिने जास्त आणि आरोग्यदायी चरबी मध्यम प्रमाणात असते. मधुमेही आहाराची उद्दिष्ट्ये- ● निरोगी शारीरिक वजन प्राप्त करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी योग्य कॅलरीज. ● रक्तातील ग्लुकोज सामान्य मर्यादेत ठेवणे. ● रक्तदाब योग्य पातळीवर आणणे. ● लिपिडची पातळी योग्य पातळीवर आणणे. ● मधुमेहाच्या...

मुंबई मनपाच्या प्रसूतिगृहातील...

गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि प्रसूतिगृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक उत्तम व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रसूतिगृहात येणाऱ्या रूग्णांसोबत...

साथरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर...

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना...

मलेरिया, डेंगीसाठी मुंबई...

पावसाळ्यात होणाऱ्या मलेरिया, डेंगी अशा पावसाळाजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी मुंबई महापालिकेने कोविड लक्ष्याच्या धर्तीवर सुधारित कार्यपद्धती अवलंबिली आहे. खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, दवाखाने, खासगी वैद्यकीय...

5 पैकी 1...

भारतातील दर 5 पैकी 1 मुलगी मासिक पाळीविषयक शिक्षण व उत्पादनांच्या अभावामुळे शाळा सोडते. आई ही मुलीची पहिली शिक्षिका असते. पण 10पैकी 7 मातांना...

७०० ठिकाणी होणार...

राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे २१० कोटी १...

राज्यात सर्वांना मिळणार...

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना...

मधुमेह व्यवस्थापनात पौष्टिक...

जोहा तांदूळ हा भारताच्या ईशान्येकडील प्रदेशात लागवड केलेला सुगंधी तांदूळ असून रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी आणि मधुमेहाला रोखण्यात  प्रभावी आहे आणि म्हणूनच मधुमेहाच्या  व्यवस्थापनात...

होमिओपॅथीः समज –...

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी औषधप्रणाली आहे. त्वचा व केसांच्या समस्या, श्वसनविषयक समस्या, मानसिक आरोग्य समस्या, कमी रोगप्रतिकारशक्ती,...

वारीदरम्यान पंढरपुरातील खासगी...

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी पंढरीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, व देशाच्या इतर भागातून लाखों वारकरी येत असतात. बहुसंख्य वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असतात, तसेच...
Skip to content