हेल्थ इज वेल्थ

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे डिझाइन करण्यात आला आहे. याच्या मानवी चाचण्या (ह्यूमन ट्रायल्स)देखील यशस्वीरीत्या सुरू झाल्या आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोरोना किंवा फ्लूच्या लसी, या विषाणूच्या (व्हायरस) सध्याच्या स्वरूपाचा अभ्यास करून बनवल्या जातात. परंतु, विषाणू स्वतःमध्ये सतत बदल करत राहतात, ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'म्युटेशन' म्हणतात. विषाणूने रूप बदलले की, जुनी लस निकामी ठरते आणि...

5 पैकी 1...

भारतातील दर 5 पैकी 1 मुलगी मासिक पाळीविषयक शिक्षण व उत्पादनांच्या अभावामुळे शाळा सोडते. आई ही मुलीची पहिली शिक्षिका असते. पण 10पैकी 7 मातांना...

७०० ठिकाणी होणार...

राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे २१० कोटी १...

राज्यात सर्वांना मिळणार...

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना...

मधुमेह व्यवस्थापनात पौष्टिक...

जोहा तांदूळ हा भारताच्या ईशान्येकडील प्रदेशात लागवड केलेला सुगंधी तांदूळ असून रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी आणि मधुमेहाला रोखण्यात  प्रभावी आहे आणि म्हणूनच मधुमेहाच्या  व्यवस्थापनात...

होमिओपॅथीः समज –...

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी औषधप्रणाली आहे. त्वचा व केसांच्या समस्या, श्वसनविषयक समस्या, मानसिक आरोग्य समस्या, कमी रोगप्रतिकारशक्ती,...

वारीदरम्यान पंढरपुरातील खासगी...

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी पंढरीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, व देशाच्या इतर भागातून लाखों वारकरी येत असतात. बहुसंख्य वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असतात, तसेच...

वारकऱ्यांसाठी खास ‘आरोग्याची...

आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या...

मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता...

मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे व रत्नागिरी या...

अवयवदान क्षेत्रातील तिघांना...

गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या वारीत आपल्या अवयवदान आणि आरोग्य दिंडीसह सामील होणाऱ्या दोस्त मुंबई, या संघटनेने या वर्षापासून अवयवदान आरोग्य क्षेत्रात अमूल्य योगदान...
Skip to content