मधुमेह म्हणजेच डायबेटिस अनेक व्याधींचे मूळ आहे. शरीरातली साखर नियंत्रित न राहिल्यास मधुमेह जडतो आणि वाढतो. पुढे त्यामुळे शरीराचे आवयव प्रभावित व निकामी होतात. अशावेळी मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवल्यास त्यांच्या शरीरातली साखर नियंत्रणात राहण्यास निश्चित मदत होते. यासाठी जाणून घेऊया आहाराबद्दल...
मधुमेही आहार- हा असा आहार आहे ज्यात कर्बोदके कमी, प्रथिने जास्त आणि आरोग्यदायी चरबी मध्यम प्रमाणात असते.
मधुमेही आहाराची उद्दिष्ट्ये-
● निरोगी शारीरिक वजन प्राप्त करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी योग्य कॅलरीज.
● रक्तातील ग्लुकोज सामान्य मर्यादेत ठेवणे.
● रक्तदाब योग्य पातळीवर आणणे.
● लिपिडची पातळी योग्य पातळीवर आणणे.
● मधुमेहाच्या...
मिशन मोड, बहु भागीदार, बहु क्षेत्र लक्ष्यित मोहिमेद्वारे जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी म्हणजेच 2027पर्यंत हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आला. रुग्णांनी तसेच त्यांच्या...
मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर आज, मंगळवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने कोविड लसीकरण बंद राहणार आहे.
बुधवार,...
राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे...
मुंबईतील महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांकरीता सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिस सुविधेसह १०० रुग्णशय्या क्षमतेचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका...
राज्य सरकारने येत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून शासकीय रूग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. 28 डिसेंबर...
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने, आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, प्रभावी व्यक्ती आणि आभासी प्रभावकांसाठी अतिरिक्त मार्गदर्शक...
आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (एबी-पीएमजेएवाय) होऊ शकणारे संशयास्पद व्यवहार/ घोटाळ्यांच्या शक्यता तपासण्यासाठी केंद्र सरकार कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तसेच मशीन लर्निंग या तंत्रज्ञानांचा वापर करत...
सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात...