एनसर्कल

मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची लक्षणीय झेप

भारतीय संघाने 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. ऐतिहासिक कामगिरी करत या स्पर्धेत भारतीय स्पर्धकाने प्रथमच सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने 67 सहभागी देशांमध्ये सहावे स्थान पटकाविले. 2015मध्ये ऑलिम्पियाडमध्ये पदार्पण केल्यापासून भारताची ही सर्वोच्च क्रमवारी आणि कामगिरी आहे. ही स्पर्धा 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत फ्रान्समधील बोर्दोमध्ये आयोजित करण्यात आली होती. पदकविजेत्या मुलींची नावे पुढीलप्रमाणे- अनुक्रमांक  नाव राज्यपुरस्कार1श्रेया मुंदडामुंबई, महाराष्ट्रसुवर्णपदक2संजना चॅकोकेरळरौप्यपदक3शिवानी कुमारतमिळनाडूकांस्यपदक भारतीय संघाचे नेतृत्त्व...

राज्यात १२ची परीक्षा...

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिलपासून तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)ची लेखी परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री...

परंपरागत ‘मोनपा’ पुन्हा...

नानाविध कला,सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांनी पूर्वापार चालत आलेली भारतीय संस्कृती भौगोलिक दृश्यमान निसर्ग यातही अग्रेसर आहे. याच्याच शोधाच्या आनंदासाठी विदेशी पर्यटक इथे येत असतात. आता...

India’s 1st 9...

India’s first indigenous 9mm Machine Pistol has been jointly developed by DRDO and Indian Army. Infantry School, Mhow and DRDO’s Armament Research & Development...

ISKCON celebrates 43rd...

Makar Sankranti of this year marks the 43rd anniversary of International Society for Krishna Consciousness, ISKCON Juhu (Sri Sri Radha Rasabihari Temple), which is...

आपत्काळात अशी साजरी...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले काही मास सण-उत्सव साजरे करण्यास किंवा व्रते आचरण्यात काहीसे निर्बंध होते. कोरोनाची परिस्थिती अद्याप निवळली नसली, तरी ती हळूहळू पूर्वपदावर येऊ...

Army working towards...

The Chief of Army Staff, General MM Naravane visited the Bharat Forge and ARDE, Pune to witness their Research and Development efforts towards modernising...

आयआयटी प्रवेशासाठी बारावीच्या...

आयआयटीमध्ये या वर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीत किमान 75% गुण मिळवण्याचे पात्रता निकष शिथिल करण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी...

उद्यापासून ‘लोककला रंग’!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध ल्यालेल्या अस्सल लोककलांचे महत्त्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे...
Skip to content