डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

जाणून घ्या वसुबारसचे...

उद्या वसुबारस. आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण...

दसरा (विजयादशमी) सणाचे...

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व! आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये...

दुर्गाष्टमीनिमित्त श्री दुर्गादेवीची...

भक्तांच्या रक्षणासाठी मारक रूप घेऊन अवतरणार्‍या आणि राक्षसरूपी दुर्जनांचा सर्वनाश करणार्‍या श्री दुर्गादेवी विषयीची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखातून करून घेऊया.   १. व्युत्पत्ती आणि अर्थ अ. दैत्यनाशार्थवचनो...

राधासुता.. तेव्हा कुठे...

'राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?' असा प्रश्न कृष्णाने कर्णाला विचारला. त्याच्या रथाचे चाक जमिनीत रूतल्यावर कर्ण जेव्हा धर्माच्या बाता करू लागला तेव्हा कृष्णाने...

रस्ते बांधणारा जादुगार...

एकीकडे नितीन गडकरी नावाचा अवलिया भारतभर रस्त्यांचे नवनवीन प्रोजेक्ट्स राबवतोय. त्यांच्या कार्यकुशलतेला सलाम करत  राजकीय मुखवटे बाजला  ठेवत  टोकाचे विरोधी पक्षदेखील आपापल्या भागातील रस्त्यांची...

नवरात्र व्रताचा इतिहास,...

यावर्षी 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर, या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस...

सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व!

उद्या म्हणजेच ६ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या...

श्राद्धाचे महत्त्व आणि...

प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे. श्राद्धविधी...

श्राद्धविधीतले तर्पण, तीलतर्पण...

श्राद्धविधी अंतर्गत असलेली एक महत्त्वाची कृती म्हणजे तर्पण. या लेखात तर्पण, पितृतर्पण, तीलतर्पण यांचे महत्त्व आणि पद्धत याविषयी समजून घेऊया. तर्पण- व्युत्पत्ती आणि अर्थ- ‘तृप्’ म्हणजे संतुष्ट करणे. ‘तृप्’...
Skip to content