मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे यांच्या अध्यक्षतेखाली एक हृद्य सोहळा संपन्न झाला. त्यात प्राचार्य कामटे यांना निरोप देण्यात आला.
सुविद्या प्रसारक संघाच्या याच महाविद्यालयातील पूर्वीच्या प्राचार्या सुहासिनी कुळकर्णी यांच्या पावलावर पाऊल ठेवून कामटे यांनी शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावली. पीएचडी मिळवली. शिक्षिका, उपप्राचार्या, प्राचार्या अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असताना तीन विविध संस्थांचेआदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय...
पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, 'कमवा आणि...
तुलसी विवाह कालावधी या वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी (१५ नोव्हेंबर)पासून ते कार्तिक पौर्णिमा (१९ नोव्हेंबर)पर्यंत आहे. म्हणजेच आजपासून तुलसी विवाहाला प्रारंभ होत असून तो १९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे....
आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासूर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले...
आज धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती! आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा...
उद्या वसुबारस. आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण...
दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व!
आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये...
भक्तांच्या रक्षणासाठी मारक रूप घेऊन अवतरणार्या आणि राक्षसरूपी दुर्जनांचा सर्वनाश करणार्या श्री दुर्गादेवी विषयीची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखातून करून घेऊया.
१. व्युत्पत्ती आणि अर्थ
अ. दैत्यनाशार्थवचनो...
'राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?' असा प्रश्न कृष्णाने कर्णाला विचारला. त्याच्या रथाचे चाक जमिनीत रूतल्यावर कर्ण जेव्हा धर्माच्या बाता करू लागला तेव्हा कृष्णाने...
एकीकडे नितीन गडकरी नावाचा अवलिया भारतभर रस्त्यांचे नवनवीन प्रोजेक्ट्स राबवतोय. त्यांच्या कार्यकुशलतेला सलाम करत राजकीय मुखवटे बाजला ठेवत टोकाचे विरोधी पक्षदेखील आपापल्या भागातील रस्त्यांची...