अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले.
अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...
चीन, जपान आदी देशांमध्ये नव्याने उफाळलेल्या कोरोनाची धास्ती असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काळ्या तापापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नाताळ साजरा...
उरल्यासुरल्या शिवसेनेला खच्ची करण्यासाठी आणि मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील लढाई जिंकण्यासाठी आता मुंबई महापालिकेने मारलेल्या उंदरांसंदर्भातही राज्य सरकारने चौकशी लावली आहे.
मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यासाठी...
अप्रतीम मीडिया आणि चौथा स्तंभचे सर्वेसर्वा, डॉ. अनिल फळे यांनी महाराष्ट्र विधिमंडळासंबंधी लेख मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि माझ्या डोळ्यासमोरून भूतकाळातील घटनांचा चित्रपट...
1 डिसेंबर, 2022 हा भारतासाठी एक संस्मरणीय दिवस ठरला. याचदिवशी भारताने इंडोनेशियाकडून, जी-20चे अध्यक्षपद स्वीकारले आणि 2023मध्ये भारत पहिल्यांदाच, जी-20 सदस्य देशांच्या नेत्यांची बैठक भारतात आयोजित करणार आहे. भारतासारखा, लोकशाही आणि बहुराष्ट्रीयत्वाच्या तत्वासाठी पूर्णपणे कटिबद्ध असलेल्या भारताला हे जी-20चे अध्यक्षपद मिळणे, ही देशासाठी एक ऐतिहासिक घटना असून, सर्वांच्या कल्याणासाठी, जागतिक समस्यांवर काही व्यावहारिक तोडगे शोधण्याच्या दृष्टीने, भारताची ही अध्यक्षपदाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून हे करताना, ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘जग...
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्यादिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व पृथ्वीतलावर...
भारतानं जी-२० चं समुहाचं अध्यक्षपद स्वीकारणं ही खरं तर जागतिक पटलावरच्या भारताच्या वाटचालीला नवं वळण देणारी घटना आहे. या अध्यक्षपदाच्या काळात आपल्या देशाचं इतरांमधलं...
बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे...
"हा रस्ता अटळ आहे!
अटळ आहे घाण सारी;
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल?
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
माझ्या मना बन दगड" (विंदा)
शिवसेनेचे...