चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
तीन टर्म आमदार असल्याने या जागावाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती....
राज्य विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून आज काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांनी जाहीर केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्जच दाखल केला...
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने उद्याचे म्हणजेच 10 जानेवारीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
उद्याचा दिनक्रम थोडक्यात असाः
पहाटे बारा...
राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने दलित आणि मागासवर्गीय यांना आपल्या जवळ करताना प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे...
.... अखेर ती दु:खद बातमी आलीच आणि मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. सुधीर नांदगावकर हे नाव मी सत्तरच्या दशकात सर्वप्रथम रसरंग साप्ताहिकात वाचले. काही मनोरंजन चित्रपटांची त्यांची परीक्षणे...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा पूल मडगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील कोर्टालीम...
विदर्भ मराठवाड्यातील प्रश्नांच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. राज्यात सरकार बदलले नसते तर पुन्हा एकदा चीन, जपानमधील कोरोना स्थितीचे कारण सांगून...
चीन, जपान आदी देशांमध्ये नव्याने उफाळलेल्या कोरोनाची धास्ती असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काळ्या तापापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नाताळ साजरा...