डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

‘कठुआ’: हिंदूंना जम्मूतून...

वर्ष 2018 मध्ये जम्मूतील रसाना नावाच्या लहानशा गावातील खोट्या बलात्कार प्रकरणाला ‘कठुआ बलात्कार’ प्रकरण म्हणून जगभर प्रसिद्ध करण्यात आले आणि षड्यंत्रपूर्वक हिंदूंना त्यात गुंतवून बदनाम करण्यात...

बरौनीचे राष्ट्रीय औष्णिक...

चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट उद्योग विभागात बरौनीच्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने अव्वल स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाला हा पुरस्कार देत भारत...

‘हलाल’च्या माध्यमातील आर्थिक...

सद्यस्थितीत हिंदू 80 टक्के आहोत; मात्र जात, पात, प्रांत यात विभागले गेले आहेत. 1790मध्ये या भारतात हिंदूंची संख्या जवळपास 100 टक्के होती. महंमद बीन कासीमचे आक्रमण झाले आणि त्याने हिदूंमधील फुटीचा उपयोग...

हैदराबादच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण...

खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला (जीएसआयटीआय) नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग (एनएबीईटी) ने प्रदान केलेल्या उत्कृष्ट सेवा आणि उच्च...

परदेशी थेट गुंतवणुकीत...

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, कालच एफडीआयची आकडेवारी आली. महाविकास आघाडीच्या काळात कधी कर्नाटक तर कधी गुजरात क्रमांक एकवर होता. आता मुख्यमंत्री एकनाथ...

मुंबई विमानतळावर 6...

महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबईने 3 आणि 4 जून 2023 रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत 10 किलोग्राम सोने जप्त केले आहे. या दोन्ही कारवाईत 6.2...

वटपौर्णिमेचे महत्त्वआणि व्रत...

उद्या वटपौर्णिमा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे...

गोसीखुर्द जलपर्यटन, कार्ला...

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव...

न्या. रमेश धानुका...

उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल...
Skip to content